पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, राज्यात पिकणारा माल संपूर्ण राज्यात, देशात आणि अन्य देशांमध्ये विक्री करण्यासाठी मूल्यसाखळी अधिक सक्षम करण्याची गरज आहे. जागतिक संधी शोधून राज्य शासनही निर्यात सुविधा वाढवित आहे. कर्जमाफीसोबतच शेतमालाला बाजारपेठ निर्माण करून देणे महत्त्वाचे असणार आहे. आपली क्रयशक्ती वाढली असल्याने स्वच्छ, आकर्षक पॅकेजिंगमध्ये वस्तू खरेदीला मोठी मागणी आहे. महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न मंडळ आणि मॅग्नेट यांच्या वतीने आयोजित या निर्यात परिषदेच्या माध्यमातून नवीन बाजारपेठांचा शोध, मूल्य साखळीचा विकास, शेतमालाचे मूल्यवर्धन आदी विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन निर्यातदार निर्यातीसाठी पुढे येतील, अशी अपेक्षाही पणन मंत्री रावल यांनी व्यक्त केली.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment