पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, कृषी निर्यातीत महाराष्ट्राने वेगळे स्थान निर्माण केले आहे. १०० हून अधिक देशांमध्ये राज्यातून दरवर्षी २० ते २५ हजार कोटींचा शेतमाल निर्यात होत आहे. हे महाराष्ट्राच्या जागतिक स्तरावरील कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. मात्र राज्यातील क्षमता, शेतमालाचे उत्पादन बघता यासंदर्भात मोठा पल्ला जागतिक स्तरावर गाठायचा आहे. त्याकरिता कृषी निर्यातीत जागतिक स्पर्धेसाठी शेतमालाची सक्षम मूल्य साखळी महत्वाची असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment