Monday, 16 March 2026

देशाची अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची

 देशाची अन्नसुरक्षाआर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची

- राज्यपाल जिष्णू देव वर्मा

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39 वा पदवीप्रदान समारंभ संपन्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मानद 'डॉक्टर ऑफ सायन्सपदवीने सन्मानित

 

शाश्वत शेतीसाठी सर्व घटकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            अहिल्यानगरदि. 15 : जगातील एका भागातील युद्ध व संघर्षाचा परिणाम सर्वत्र होत असल्याने देशाची कृषी व्यवस्था अधिक सक्षम करणे व अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. देशाच्या अन्नसुरक्षाआर्थिक स्थैर्य व शाश्वत विकासासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून भारतीय कृषीचे भविष्य तंत्रज्ञानाधारित उपायस्टार्टअप्स व शाश्वत पद्धतींवर अवलंबून आहेअसे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi