शेतकऱ्यांना विखुरलेल्या माहितीऐवजी एकात्मिक, शासन-मान्य आणि विश्वासार्ह सल्ला प्रणाली देण्यावर भर आहे.कृषी विद्यापीठे व संशोधन संस्थांचे एपीआय द्वारे एकत्रीकरण,ॲग्री स्टॅकचा वापरून स्थानाधारित वैयक्तिक सल्ला, स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी व्हॉईस-आधारित सेवा,वेबसाइट अलर्टऐवजी लक्षित पुश नोटिफिकेशन व टेलिफोनी संदेश, पीक नुकसानाच्या काळात वाढलेल्या प्रश्नांमधून रिअल-टाइम डेटा व डायनॅमिक अपडेट्सचे महत्त्व अधोरेखित झाले. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकल्यास धोरणनिर्मितीसाठी उपयुक्त माहिती मिळते, असे त्यांनी सांगितले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment