Tuesday, 24 February 2026

शेतकऱ्यांना विखुरलेल्या माहितीऐवजी एकात्मिक, शासन-मान्य आणि विश्वासार्ह सल्ला प्रणाली

  शेतकऱ्यांना विखुरलेल्या माहितीऐवजी एकात्मिकशासन-मान्य आणि विश्वासार्ह सल्ला प्रणाली देण्यावर भर आहे.कृषी विद्यापीठे व संशोधन संस्थांचे एपीआय द्वारे एकत्रीकरण,ॲग्री स्टॅकचा  वापरून स्थानाधारित वैयक्तिक सल्लास्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी व्हॉईस-आधारित सेवा,वेबसाइट अलर्टऐवजी लक्षित पुश नोटिफिकेशन व टेलिफोनी संदेश, पीक नुकसानाच्या काळात वाढलेल्या प्रश्नांमधून रिअल-टाइम डेटा व डायनॅमिक अपडेट्सचे महत्त्व अधोरेखित झाले. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकल्यास धोरणनिर्मितीसाठी उपयुक्त माहिती मिळतेअसे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi