Thursday, 12 February 2026

सामंजस्य करार उद्देश

 कराराचा उद्देश

सामंजस्य करार तंत्रज्ञानडिजिटल नवोपक्रम आणि 'लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी'  याद्वारे आरोग्यपोषणजलसंधारण आणि ग्रामीण उपजीविका यांमधील शासकीय  प्राधान्यक्रमांना पाठबळ देणेसमुदायांपर्यंत प्रमुख कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेनागपूर येथील सहा मान्यताप्राप्त रुग्णालयांसोबत केलेल्या करारांद्वारेगरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य देणेमुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत दुर्धर गंभीर आजारांमध्ये सुलभ व कमी खर्चाचे उपचार उपलब्ध करून देणे आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi