Monday, 23 February 2026

सीमावाद सोडविण्यासाठी ठोस पावले

 सीमावाद सोडविण्यासाठी ठोस पावले

            राज्यपाल आचार्य देवव्रत अभिभाषणात म्हणाले कीराज्याच्या सर्वांगीणसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी शासन कटिबद्ध असून विकसित महाराष्ट्राच्या दिशेने राज्याची दमदार वाटचाल सुरू आहेमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी शासन वचनबद्ध असून सर्वोच्च न्यायालयात राज्याची भक्कम बाजू मांडण्यासाठी नामांकित वकिलांची नियुक्ती केली आहेसीमा भागातील मराठी भाषिकांसाठी शिक्षणआरोग्य व विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi