Friday, 27 February 2026

बेरोजगारी दर घटला; १.५ लाख सरकारी नियुक्त्यांचा टप्पा

 बेरोजगारी दर घटला१.५ लाख सरकारी नियुक्त्यांचा टप्पा

राज्यात बेरोजगारीचा दर ११ टक्क्यांपेक्षा जास्त कधीच नव्हताअसे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले कीराज्यातील बेरोजगारी दर २०२१-२२ मध्ये ४ टक्के२०२२-२३ मध्ये ३.३ टक्के आणि २०२३-२४ मध्ये ३.१ टक्क्यांवर आला आहे. महायुती सरकार आल्यानंतर १,२०,४४९ जणांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या असून पुढील दोन महिन्यांत हा आकडा दीड लाखांपर्यंत जाईल. दरवर्षी १० लाख रोजगारनिर्मितीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

रोजगार निर्मितीसाठी राज्याने स्टार्टअपउद्योजकता आणि नावीन्य धोरणाला मान्यता दिली असून १४६ हून अधिक उपक्रमांना चालना देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi