Wednesday, 18 February 2026

कोणतीही आपत्ती ही सांगून येत

 कोणतीही आपत्ती ही सांगून येत नसतेआपत्ती मानव निर्मित असो किंवा नैसर्गिक असोअशा वेळी मानवी सुरक्षेला प्राधान्य देऊन यामध्ये युवांचा सहभाग वाढवून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनला सहकार्य होण्यासाठी आपत्ती बचावकार्य करणारी यंत्रणा तयार करता येईल. आपत्तीचे व्यवस्थापन आणि बचावकार्य याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकांनी घेतले पाहिजे,असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi