Thursday, 5 February 2026

52 किनारी गावांना ‘तट प्रहरी’ म्हणून दत्तक

 52 किनारी गावांना तट प्रहरी’ म्हणून दत्तक

            सामाजिक सहभागाच्या माध्यमातून 52 किनारी गावांना तट प्रहरी’ म्हणून दत्तक घेण्यात आले असूनत्या गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमनाट्यप्रयोगवैद्यकीय सेवाखुली व्यायामशाळाक्रीडा सुविधा तसेच तस्करी व बेकायदेशीर घुसखोरी रोखण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

रत्नागिरी येथील पोलीस मैदानावर 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात 2019 मध्ये पुलवामामध्ये शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून रत्नागिरी जिल्ह्यातील चार शहीद जवानांच्या कुटुंबियांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहेत्याचबरोबर जिल्हा सांस्कृतिक पथकएनसीसीचे विद्यार्थी तसेच सीआयएसएफ पथकाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi