Thursday, 5 February 2026

जागतिक परिस्थिती सतत बदलत असताना भारताने 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ बनण्याचे ध्येय साध्य

 जागतिक परिस्थिती सतत बदलत असताना भारताने 2047 पर्यंत विकसित भारत’ बनण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी संशोधन व विकासावर भर दिला आहे. या अनुषंगाने नवीन उत्पादनेनवीन सूक्ष्म अन्नद्रव्ये विकसित करून भारतीय कृषी उद्योगाला जागतिक पातळीवर नेतृत्वस्थानी नेण्याचे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन एमएसएमई क्षेत्रातील उद्योगांसोबत ठामपणे उभे असल्याचे सांगतआपण सर्वांनी मिळून आत्मनिर्भरसक्षम आणि जागतिक नेतृत्व करणारा भारत घडवूयाअसे आवाहन मंत्री रावल यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi