द्राक्ष पिकाचे अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी
विमा निकषात सुधारणा करणार
- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि.४ : द्राक्ष पिकाचे अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेची व्याप्ती व निकष बदल करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
मंत्रालयात द्राक्ष बागायतदार संघटनांच्या अडचणी,फळ-पीक विमा योजना,अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांच्या नुकसानीसाठी द्यावयाच्या नुकसान
No comments:
Post a Comment