Tuesday, 7 October 2025

जिल्ह्यांत अकादमीने कार्यक्रम घेत ग्रामीण भागातील उर्दूप्रेमींपर्यंत साहित्य पोहोचवले

 अकादमीच्या कार्याबाबत ॲड.कोकाटे म्हणाले की४५० पेक्षा जास्त साहित्य कार्यक्रम२५० हून अधिक कवी संमेलने१५० पेक्षा जास्त कार्यशाळा आणि १०० हून अधिक पुस्तक प्रकाशनांनी उर्दू साहित्याची परंपरा समृद्ध केली आहे. २५ पेक्षा अधिक जिल्ह्यांत अकादमीने कार्यक्रम घेत ग्रामीण भागातील उर्दूप्रेमींपर्यंत साहित्य पोहोचवले. उर्दू ही भारतीय भाषा असून सुमारे सात कोटी लोक ती प्रथम भाषा म्हणून आणि १० कोटी लोक द्वितीय भाषा म्हणून वापरतात. महाराष्ट्रात सात टक्के लोक उर्दू बोलताततसेच जवळपास २५ पेक्षा अधिक उर्दू दैनिके कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi