श्री. शर्मा म्हणाले, आत्मनिर्भर भारत व्हायचा असेल तर देशाला जैवइंधनाकडे वळावे लागणार आहे. त्यामध्ये बांबू हा महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर बांबू लागवडीवर भर द्यायला हवा. देशातील 90 कोटी एकर पडीक जमिनीमध्ये बांबूची लागवड केली तर त्यापासून सध्या आयात होणारे दोन अब्ज बॅरल इंधन बंद होऊन आपण देशात सहा अब्ज बॅरल जैवइंधन तयार करू शकू. औद्योगिक, स्टील आधारित आणि सिलिकॉन क्रांतीनंतर आता भारताला जैवइंधनामध्ये क्रांती करून इंधन आयातदार देश ही प्रतिमा बदलून जगाला इंधन निर्यात करणारा देश अशी ओळख निर्माण करणे शक्य होणार आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment