Saturday, 20 September 2025

आत्मनिर्भर भारतव्हायचा असेल तर देशाला जैवइंधनाकडे वळावे लागणार आहे. त्यामध्ये बांबू हा महत्त्वाची भूमिका

 श्री. शर्मा म्हणालेआत्मनिर्भर भारत व्हायचा असेल तर देशाला जैवइंधनाकडे वळावे लागणार आहे. त्यामध्ये बांबू हा महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर बांबू लागवडीवर भर द्यायला हवा. देशातील 90 कोटी एकर पडीक जमिनीमध्ये बांबूची लागवड केली तर त्यापासून सध्या आयात होणारे दोन अब्ज बॅरल इंधन बंद होऊन आपण देशात सहा अब्ज बॅरल जैवइंधन तयार करू शकू. औद्योगिकस्टील आधारित आणि सिलिकॉन क्रांतीनंतर आता भारताला जैवइंधनामध्ये क्रांती करून इंधन आयातदार देश ही प्रतिमा बदलून जगाला इंधन निर्यात करणारा देश अशी ओळख निर्माण करणे शक्य होणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi