Sunday, 1 June 2025

सुप्रभात

 *"बरं चाललंय आयुष्यात" हे आपण कोणालाही सांगू शकतो, पण...  "खरं काय चाललंय  आयुष्यात" हे सांगायला "जवळचा माणूस" लागतो...!!*

 *एका वर्षात पन्नास मित्र बनवणे ही एक सामान्य बाब आहे. परंतु पन्नास वर्ष एकाच मित्राशी घट्ट* *मैत्री ठेवणे* *ही महत्त्वाची बाब* *आहे.*  

 *सुप्रभात* 🌹

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi