Wednesday, 11 June 2025

धरणातील पाणीसाठा समाधानकारक

 धरणातील पाणीसाठा समाधानकारक

राज्यातील सर्व प्रमुख धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाणीसाठा असल्याचे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले. जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी माहिती दिली.

धरणाचे नावसध्याचा पाणी साठागेल्या वर्षीचा साठा - गोसीखुर्द ४.६४ टीएमसी (८.६७)तोतलाडोह १८.७९ (१८.१४)ऊर्ध्व वर्धा ८.८५ (८.८७)जायकवाडी २२.६०(२.९९)मांजरा १.६३(०.००)ऊर्ध्व तापी हातनूर ५.३२(२.६३)गंगापूर २.५०(२.४८)कोयना १७.३६(१०.००)खडकवासला०.८४(१.०३)उजनी १८.७२(०.००)भातसा ९.९५(८.१७)धामणी ३.११(१.७७).

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi