Saturday, 31 May 2025

शेतकऱ्यांच्या प्रगतीत कृषि विद्यापीठाचे योगदान मोठे -

 शेतकऱ्यांच्या प्रगतीत कृषि विद्यापीठाचे योगदान मोठे - कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शेतकऱ्यांच्या प्रगतीत कृषि विद्यापीठाचे योगदान मोठे आहे. शेतकरी बांधवांना विकसित वाण मिळण्यासाठी कृषि विद्यापिठांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहेत्यासाठी तीन दिवस चालणारी संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास समिती परिषद महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील शेतकरीही विद्यापिठाच्या बरोबरीने प्रयोग करतो आहेअशा शेतकरी बांधवांना विद्यापीठांनी सोबत घेऊन काम करावे. केंद्र शासनाने एक दिवस बळीराजासोबत हा उप्रकम सुरू केला असून राज्य शासनाने या उप्रकमात सक्रीय सहभाग घेतला आहेअसे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi