Tuesday, 11 March 2025

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रची विकासात नवी झेप - मदत

 अर्थसंकल्पाच्या  माध्यमातून महाराष्ट्रची विकासात नवी झेप

- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील


            मुंबई, दि. 10 :-  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची कामे व जनकल्याणांच्या योजनांमुळे विकासकामात महाराष्ट्र नवी झेप घेईल, असा  विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.

श्री. जाधव-पाटील म्हणाले, राज्यात पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक वाढत आहे. राज्याच्या समतोल प्रादेशिक विकासाला चालना देण्यात आली आहे. नदीजोड प्रकल्पामुळे राज्याच्या सिंचन क्षमतेत मोठी वृद्धी होणार आहे. तसेच गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi