अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रची विकासात नवी झेप
- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
मुंबई, दि. 10 :-
श्री. जाधव-पाटील म्हणाले, राज्यात पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक वाढत आहे. राज्याच्या समतोल प्रादेशिक विकासाला चालना देण्यात आली आहे. नदीजोड प्रकल्पामुळे राज्याच्या सिंचन क्षमतेत मोठी वृद्धी होणार आहे. तसेच गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार,
No comments:
Post a Comment