जपानमध्ये मोफत स्वयंपाकाचा गॅस,
वीज, रेशन यांसारख्या कोणत्याही
कल्याणकारी योजना नाहीत.
तिथल्या लोकांचा बाणा आहे:
“ज्या गोष्टीची गरज आहे, तिच्यासाठी
मेहनत करा; अन्यथा त्याशिवाय राहा.”
खाली दिलेली पाच विधाने कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम विधाने ठरु शकतात, आणि ती भारतातही राबवायला हवीत:
*1.* गरीबांना श्रीमंत करण्यासाठी
श्रीमंतांना गरीब करुन उपयोग नाही.
*2.* जो कोणी काम न करता काही मिळवतो, त्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी मेहनत करावी लागते आणि त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळत नाही.
*3.* जगातील कोणतीही सरकार
आपल्या नागरिकांना मोफत काहीही
देऊ शकत नाही, जोपर्यंत ती
ते दुसऱ्या नागरिकांकडून घेत नाही.
*4.* धनाचे विभाजन करुन
संपत्ती वाढवता येत नाही!
*5.* जेव्हा अर्धे लोक काहीतरी मोफत मिळवतात, तेव्हा ते काम करणे सोडून देतात. आणि जे काम करतात, त्यांच्या कष्टाचे फळ इतरांना मिळाल्यामुळे त्यांची मेहनत करण्याची इच्छाही कमी होते.
ही कोणत्याही समृद्ध राष्ट्राच्या
पतनाची सुरुवात आहे.
चांगल्या नागरिकांनी या
वेडेपणाला थांबवले पाहिजे.
आज सर्व राजकीय पक्ष
या शर्यतीत सामील आहेत.
भविष्यात हे थांबवण्यासाठी
आपण सर्वतोपरी प्रयत्न करुया.
तुमच्या मनात हे शेअर करु नये
असे काही कारण आहे का.?
जर नाही, तर शेअर करा आणि
या जनजागृती मोहिमेत सक्रिय
सहभाग नोंदवा.🌹
No comments:
Post a Comment