Sunday, 25 August 2024

अॅड उमेशचंद्र यादव-पाटील यांची 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत

 अॅड उमेशचंद्र यादव-पाटील यांची 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत

 

मुंबईदि.२५:  देशात १ जुलै २०२४ पासून नवीन फौजदारी कायदे लागू झाले असून भारतीय न्याय संहिता व अन्य कायद्यांबाबत अॅड उमेशचंद्र यादव-पाटील यांची मुलाखत 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात प्रसारित होणार आहे. 

 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ आणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातील मुलाखतीत अॅड उमेशचंद्र यादव-पाटील यांनी 

देशात १ जुलै २०२४ पासून लागू झालेल्या भारतीय न्याय संहिताभारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीन नवीन कायद्यांबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखतसोमवार दि.२६ आणि मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७.२५  ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi