*रॉबिन शर्मा यांच एक वाक्य आहे,*
*change is hard at first,*
*messy in the middle*
*and*
*gorgeous at the end.*
कुठलाही बदल हा सुरुवातीला अवघडच असतो. कारण आपलं मन, मेंदू आणि शरीर त्यासाठी तयार नसतात.
मग त्यांना तयार करण्यासाठी आपल्याला काय करावे लागते?
तर आपल्याला सातत्याने पाठपुरावा करावा लागतो, स्वतःला मोटिव्हेट करावे लागते , स्वतःला शिस्त लावावी लागते.
अशा अनेक गोष्टी असतात आपण आपल्या मनात साठवून ठेवलेल्या ज्या वर्षानुवर्षे आपल्या मनावर, शरीरावर परिणाम करत असतात.
त्या घटना, त्यांच्याशी संबंधित व्यक्ती ह्यामुळे आपण स्वतःला त्रास करून घेत असतो.
कारण आपण बाकी सगळं काही सोडून देतो पण तो विचार करणं सोडत नाही. *विचारात परिवर्तन झाले तरच आचारनात परिवर्तन होते*
*आचरनात परिवर्तन झाले तर सोसायटीत परिवर्तन होते, म्हणून विचार परिवर्तन* *महत्त्वाचे*
*आपला दिवस चांगला जावो*
* 🙏🌹
No comments:
Post a Comment