Wednesday, 8 May 2024

राज्यात तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६१.४४ टक्के मतदान

 राज्यात तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात

सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६१.४४ टक्के मतदान

 

            मुंबईदि. ७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून अकरा मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

रायगड - ५८.१० टक्के

बारामती – ५६.०७ टक्के

उस्मानाबाद -  ६०.९१ टक्के

लातूर - ६०.१८ टक्के

सोलापूर – ५७.६१  टक्के

माढा – ६२.१७ टक्के

सांगली - ६०.९५ टक्के

सातारा -  ६३.०५ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग-  ५९.२३ टक्के

कोल्हापूर -  ७०.३५ टक्के

हातकणंगले - ६८.०७ टक्के

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi