*सर्वांना कळकळीची विनंती आहे की कोणीही नवरात्र उत्सवात साड्यांचे रंग विचारू नये. साड्या आणि नवरात्र यांचा परस्परांशी काही संबंध नाही हा सगळा व्यावसायिक फंडा आहे कारण भगवती जगदंबेने युद्ध केलं होत तिचं सर्वांग रक्ताने माखलेल होत त्यामुळे शक्तीची उपासना या नवरात्रात केली जाते त्यामुळे शुद्ध सात्विक आणि पूर्ण कपडे घाला.घरातही मुलींना आवर्जून या गोष्टी सांगा वेळ वाईट आहे साड्यांपेक्षा स्वतःच रक्षण कस करता येईल याकडे जरा लक्ष द्या आणि आपल्या हिंदू धर्मात हे जे षडयंत्र सुरू आहे याला स्वतः आपल्या घरापासून आवर घाला हीच तुमची खरी नवरात्र असेल.*
*बाकी तुम्ही सुज्ञ आहात*
*शक्य झाल्यास हा मेसेज नातेवाईकांमध्ये ही पाठवून धर्मजागृती साठी मदत करा*
No comments:
Post a Comment