चामखिळ, मस, वार्ट
मुख्यतः रक्तात दोष उत्पन्न झाला, व्हिटमीन ई चि कमतरता झालि कि. त्वचेवर वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. कोणाला, त्वचारोग, कुणाला गाठि, कुणाला मस दिसू लागतात.
१) आंब्याच्या पानाचा रस व कडुलिंबाचा रस लावला कि जातात.
२) हळद, आणि चूना लावला कि जातात.
३) व्हिटामिन ई चे तेल लावणे.
४) रोज रात्री चमचाभर मेथिचे दाणे
भिजवून सकाळि पाणि पिणे.
५) होमिओपँथि च्या थूजा ३० दोन दोन गोळ्यि तीन वेळा घेणे. तसेच वार्टोसन्स मलम लावणे.
६) चूना त्या जागेवर पाण्यात मिक्स करून पातळ लावणे.
७) आणि हे परत कधीच येउ नये वाटत असेल तर वरील उपायांबरोबरच रोज दोन वेळा २-२ चमचे रक्तदोषांतक तिन महिने घेणे.
वैद्य. गजानन.
*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*
No comments:
Post a Comment