स्वतःच्या पैशाची पाणीपुरी विकत घेतली तर थाळीतले पाणी सुद्धा पितात... आईसक्रिम घेतली तर झाकण सुद्धा चाटुन जातात... भाजलेले शेंगदाणे घेतले तर टरफल सुद्धा सोडत नाहीत... मग... कुणाच्या लग्न समारंभात जेवायला गेल्यावर अन्न का वाया घालवतात? त्या अन्नासाठी कुणाच्यातरी बापाने उभे आयुष्य कष्ट करुन घालवलेलं असु शकते... म्हणून हात जोडून विनंती आहे की... "मावेल जेव्हढे पोटात, तेव्हढेच घ्यावे ताटात...!"
कृपया अन्न वाया घालवू नका 🌾🌾🙏🙏🙏

No comments:
Post a Comment