शिक्षकाने वर्गात विचारले:
*जगात कोणत्या ठिकाणाला प्रेमाचे प्रतीक मानलं जातं?*
संपूर्ण वर्ग एकाच आवाजात ओरडला: "ताजमहाल" फक्त एक विद्यार्थी म्हणाला: "रामसेतू"! शिक्षकाने त्याला उभे केले आणि विचारले, "तुला काय म्हणायचे आहे?"
तो विद्यार्थी उभा राहिला आणि म्हणाला, "रामसेतू भगवान श्रीरामांनी आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी बांधला होता, तिला पुरण्यासाठी नाही, आणि दुसऱ्याची जमीन हडप करून तर नाहीच. आणि ज्यांनी पूल बांधला त्यांना भगवान श्रीरामांनी पूर्ण आदर दिला. त्यांचे हात तोडले नाही." शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांना ते ऐकून धक्का बसला. खरोखर आपण आपल्या इतिहास आणि पौराणिक कथांकडे नव्या दृष्टीकोनातून पाहण्याची अत्यंत गरज आहे.
*दृष्टी बदलली की सृष्टी बदलते*
🙏🙏 *जय श्री राम* 🙏🙏
No comments:
Post a Comment