Friday, 9 December 2022

Ye हैं जिन्दगी

 *जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते . आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते.*

*माणसं जितकी शरीराने थकत नाहीत,तितकी ती विचारांनी थकतात*.

*आणि*

*विचार देखील स्वतःचे नाही*.

*दुसऱ्यांचे विचार करून*.

*डोक्यावर ओझे घेण्याची सवय माणसाला थकवत असते*

*🙏🏿सुप्रभात🙏🏿*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi