*जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते . आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते.*
*माणसं जितकी शरीराने थकत नाहीत,तितकी ती विचारांनी थकतात*.
*आणि*
*विचार देखील स्वतःचे नाही*.
*दुसऱ्यांचे विचार करून*.
*डोक्यावर ओझे घेण्याची सवय माणसाला थकवत असते*
*🙏🏿सुप्रभात🙏🏿*
No comments:
Post a Comment