.....✍
*मोठ्यामोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेतल्या तर नातं घट्ट होतं.*
*आरश्याची किमंत भलेही हि-यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हि-याचे घातलेले दागिने पाहायचे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो*
*शब्द देवुन "आस" निर्माण करण्यापेक्षा,,,,,*
*साथ देवुन "विश्र्वास " निर्माण करावा ,,*
*एकमेकांना धीर देण सुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडतं....*
*
*आपला दिवस आनंदात जावो*...
🙏 *शुभ सकाऴ* 🙏
No comments:
Post a Comment