: *कोट्यवधी रूपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणूसकी आणि तुमच्या सारखे माणसं कमवावी लागतात.*
________❤️_______
*कुठलीही गाठ बांधताना, धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके, समान ओढावी लागतात. तेव्हाच गाठ घट्ट बसते...*
*नात्यांचही असचं आहे, दोन्ही बाजुने समान ओढ असेल, तरच नात्यांची गाठ घट्ट बसते...!!*
🙏🏻❤️ *शुभ सकाळ* ❤️🙏🏻
No comments:
Post a Comment