विदर्भातील शेती आणि फळपीकांसाठी ३ हजार १०३ कोटींची नुकसान भरपाई वितरित
विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७५० कोटींची मदत
- मंत्री उदय सामंत.
नागपूर, दि. २२ : विदर्भातील सतत पडणाऱ्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाने पहिल्यांदाच ७५० कोटी रुपयांची मदत दिल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.
No comments:
Post a Comment