*🌹🙏शुभ सकाळ🙏🌹*
*भूतकाळाचा जास्त विचार करू नये, डोळ्यात पाणी येईल,*
*भविष्याचीही काळजी करू नये, मनात समस्या निर्माण होतील*,
*पण वर्तमानातील प्रत्येक क्षणाला हसून सामोरे गेलात तर,*
*जीवनात आनंद निर्माण होईल*.
*🌷‼️विचार पुष्प‼️🌷*
_*मान देता आला पाहिजे. आणि अपमान सहन करता आला पाहिजे. कारण अपमान करणारा एक ना एक दिवस तुमच्या समोर मान खाली घालून उभा असेल, माणूस एक अजब रसायन आहे आवडला तर त्यांचे दोष दिसत नाहीत. आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाही. वर्तमानातून सूख वेचण्याचा प्रयत्न करा भविष्य फार धूर्त आहे ते फक्त आश्वासन देते पण खात्री नाही.*_
-" चांगल्या वागणुकीचे आर्थिकमूल्य नसले तरी,*
*चांगल्या वागणुकीत*कोट्यावधींची मने*
*जिंकण्याची शक्ती असते."*
****************
No comments:
Post a Comment