माधवराव आणि मालतीच्या दुसऱ्याही मुलीचं लग्न व्यवस्थित पार पडलं.
वऱ्हाडास निरोप दिल्यानंतर दोघे थोडं निवांत बसले असतांना माधवराव म्हणाले....
*"तुला आठवतं ? मुली लहान होत्या तेव्हा तू भांडतांना म्हणायचीस, 'मुलींकडे पाहून इथं राहतेय, नाहीतर केव्हाच सोडून गेले असते....!!!!'*
😜😂🤣😁
No comments:
Post a Comment