┅═══◉❁✿☬✿❁◉═══┅
*आयुष्यात सगळं हरलात तरी चालेल परंतु हिंमत कधीच हारु नका....कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत राहिल.: *पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण त्यानंतर आपण नवीन वाक्य लिहू शकतो, त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो, तर ती नव्या यशाची सुरुवात असते..*
*🙏🏻🌹शुभ प्रभात 🌹🙏🏻*
No comments:
Post a Comment