पावसाळ्यात दरवर्षी बुडणाऱ्या मुंबईची गोष्ट; भाग १
(भवतालाच्या गोष्टी ५१)
मुंबईमध्ये दर पावसाळ्यात दाणादाण उडते. हे सारे का? कशामुळे? या गोष्टींचा मागोवा घेताना एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागते. ती म्हणजे- हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. त्याला कोणतेही एक सरळ उत्तर नाही. इथला भूगोल, पाऊस आणि माणसाने घातलेला घोळ या सर्वांचाच हा परिपाक आहे. विशेष म्हणजे पावणेदोनशे वर्षांपूर्वी पाणथळ जागा बुजवून मुंबईचा विस्तार करताना काही ठिकाणे पावसाळ्यात भरतीच्या वेळी पाण्याखाली जाणार हे वास्तव स्वीकारलेले होते. पण आपली जीवनशैली बदलली आणि आपण या शहराकडून जास्त अपेक्षा करायला लागतो... पण मुळातच मर्यादा असल्यामुळे हे शहर आपल्या अपेक्षा पूर्ण कसे करणार?
या सर्व गुंगागुंतीची प्रसिद्ध जलतज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी सांगितलेली गोष्ट, भाग १.
संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-
https://bhavatal.com/Mumbai-Chitale-Part1
(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ५१ वी गोष्ट.)
भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com
इतरांसोबत शेअरही करा.
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment