Friday, 24 June 2022

भवताल

 वारी आणि पाऊस यांच्यातील बदललेल्या संबंधाची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी ३७)

पाऊस पडल्यावर पेरण्या होतात. त्यानंतर पीक खुरपणीला येईपर्यंत शेतकऱ्याला विशेष काम नसते. या काळातच वारकरी आपापल्या गावातून दिंड्यांमधून निघतात. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेतात आणि माघारी येतात. त्या वेळी त्यांचे पीक पहिल्या खुरपणीला आलेले असते. मग ते शेतीच्या पुढच्या कामाला लागतात... वारी आणि पाऊस यांच्यात किती घट्ट नाते आहे हे यावरून समजते. पण आता हे नाते पूर्वीसारखे राहिलेले नाही. त्याचीच ही गोष्ट!

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://bhavatal.com/Wari-Rain-Relation

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ३७ वी गोष्ट.)

भवतालाविषयी दर्जेदार वाचनासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi