Tuesday, 24 May 2022

 शिवरायांच्या काळातील ट्राफिक जामची गोष्ट !


-इतिहासात आजच्या दिवशी (२४ मे) घडलेली ही घटना

(भवतालाच्या गोष्टी १६)

ही घटना आहे इतिहासात आजच्या तारखेला म्हणजे २४ मे रोजी घडलेली. वर्ष होते १६७५. छत्रपती शिवरायांचा काळ. महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्याला एक वर्ष 

होत आले होते. तीव्र उहाळ्याचे दिवस होते. एक युरोपीय प्रवासी महाराष्ट्रात आला होता. त्याला व्यापारी प्राचीन मार्गावर फिरायचे होते. तो कोकणातून घाटावर गेला आणि माघारी 

कोकणात परतण्यासाठी नाणेघाटात आला. पण त्याला कित्येक तास वरच थांबावे लागले. कारण काय?? तर नाणेघाटात ‘ट्राफिक जाम’ होता. त्यामुळे ज्यांना घाट उतरून जायचे 

होते, त्यांना वरच ताटकळत थांबावे लागले... पण नाणेघाटातील वाहतूक का खोळंबली होती? सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी तिथे असे नेमके काय घडले होते?

सविस्तर वाचण्यासाठी लिंक- 

https://www.bhavatal.com/TrafficJam-in-History

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील ही सोळावी गोष्ट.

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय- bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi