: *💖चांगली माणसं व जिवाभावाची मित्र*
*शंभर वेळा जरी नाराज झाली*
*तरी त्याची नाराजी दूर करा.*
*कारण किमती मोत्याची माळ जितक्या*
*वेळा तुटते,*
*तेवढया वेळा आपण ती परत ओवतो.*
*माळ तुटली म्हणून आपण मोती*
*फेकून देत नाही💖*
🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿
: *सुजलाम सुफलाम सुप्रभात*
*जीवनात समज हा साखरेप्रमाणे तर गैरसमज हा मिठाप्रमाणे असतो,जीवनाच्या दुधात काय टाकावे हे ज्याचे त्याने ठरवावे,कुणीतरी कुणाबद्दल काही सांगितले तेच खरे असे मानू नका, अनुभवाने खात्री करा, जीवनाच्या दुधाला गोडी आल्याशिवाय राहणार नाही,*
*ज्याचे कर्म चांगले आहे,तो कधी संपत नसतो.*
🙏 *शुभ सकाळ*🙏
No comments:
Post a Comment