Saturday, 30 April 2022

       *जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका.... कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो. पण, आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं......*

                   क्षमा करावी लागते

         आणि क्षमा मागावी सुद्धा लागते.

नात टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर

                 कधी माघार घ्यावी लागते.......

           : *अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात एकदा माणूस अडकला की तो स्वतः सत्त्व, तत्व, मैत्री, नातं, एवढंच काय तर माणुसकी पण विसरून जातो...

               🌹 *शुभ सकाळ*🌹

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi