*जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका.... कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो. पण, आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं......*
क्षमा करावी लागते
आणि क्षमा मागावी सुद्धा लागते.
नात टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर
कधी माघार घ्यावी लागते.......
: *अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात एकदा माणूस अडकला की तो स्वतः सत्त्व, तत्व, मैत्री, नातं, एवढंच काय तर माणुसकी पण विसरून जातो...
🌹 *शुभ सकाळ*🌹
No comments:
Post a Comment