Monday, 14 March 2022

 *मुंबई, ठाणे, रायगड सह महाराष्ट्रातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तरी लोकांनी घाबरू नये, पण काळजी घ्यावी असं प्रशासनाने म्हटलं आहे. उष्णतेची लाट पाहता गरज नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणं, उन्हात फिरणं टाळावं असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. काळजी घ्या.*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi