Thursday, 13 January 2022

 ☝️खासदार शशी थरूर यांचा हा व्हिडियो नुकताच पाहण्यात आला. एका विद्यार्थिनीने त्यांना असा प्रश्न विचारला की 'ब्रिटिश भारतात आलेच नसते तर काय झालं असतं ?'un त्यावर थरूर यांनी उत्तर दिलंय की, "ब्रिटिश भारतात आले नसते तर आज भारतावर मराठा साम्राज्याचे म्हणजेच महाराष्ट्रातील मराठी जनतेचे देशावर राज्य राहिले असते, आणि मराठ्यांनी म्हणजेच महाराष्ट्रातील मराठी जनतेने छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या लोकशाही आणि सर्वधर्म समभावाच्या विचाराने संविधानिक मार्गाने देशावर राज्य केलं असतं !" आपणही जरूर पहा !


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi