Sunday, 31 October 2021

 *🌹एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात.

*पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो...!!*

         

      🌹🌻 *|| शुभ सकाळ ||*🌻: *🌅🙏..


आयुष्याच्या वाटचालीत तुम्ही

*निवडलेला* रस्ताच जर

*योग्य* आणि *इमानदारीचा* असेल 

तर मग *थकून* जाण्याचा 

*प्रश्नच* उरत नाही...,

भले कोणी  तुमच्या *सोबत* असो  किंवा  नसो...!


...!💐


★ ◆ ★

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi