*🌹एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात.
*पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो...!!*
🌹🌻 *|| शुभ सकाळ ||*🌻: *🌅🙏..
आयुष्याच्या वाटचालीत तुम्ही
*निवडलेला* रस्ताच जर
*योग्य* आणि *इमानदारीचा* असेल
तर मग *थकून* जाण्याचा
*प्रश्नच* उरत नाही...,
भले कोणी तुमच्या *सोबत* असो किंवा नसो...!
...!💐
★ ◆ ★
No comments:
Post a Comment