Monday, 16 February 2026

Appeal Against Rumors

 Appeal Against Rumors

Referring to trade concerns, the Chief Minister said that Prime Minister Narendra Modi has safeguarded Indian agriculture in global trade negotiations. “There is no mention of soybean or cotton imports in the India–US agreement. Farmers should not believe rumors that foreign imports will depress prices. On the contrary, Indian farmers now have access to a vast American market,” he clarified.


Technology Push: AI and Embryo Transfer

 Technology Push: AI and Embryo Transfer

Highlighting the productivity gap, Fadnavis noted that while cows in Punjab yield 1015 liters of milk per day, the average in Maharashtra is around 2.5 liters. To bridge this gap, the government will deploy Artificial Intelligence (AI) for livestock monitoring, health management, and productivity enhancement.Advanced reproductive technologies such as embryo transfer and sex-sorted semen will be promoted to increase high-quality calf production and boost milk output. An agreement has also been signed with Mother Dairy for projects in Vidarbha and Marathwada.

Strategic Step to Reduce Climate Risk in Agriculture

 Strategic Step to Reduce Climate Risk in Agriculture

The Chief Minister described the expo as a strategic initiative to mitigate climate risk in dryland farming. “When crops fail, livestock becomes the backbone of farmers’ income. Recognizing not only its religious significance but also its economic value, we have accorded the cow the status of ‘Rajyamata’ (State Mother),” he said.

मुख्यमंत्री यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 मुख्यमंत्री यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 * उदगीर प्रकल्प:  उदगीरचे दूध भुकटी केंद्र 100 कोटी खर्चून पुन्हा सुरू करणार.

 * नैसर्गिक शेती: रासायनिक खतांमुळे बिघडलेला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी गोमूत्र व शेणापासून तयार होणाऱ्या 'जीवामृता'ला प्रोत्साहन.

 *आरोग्य सेवा: राज्यातील 2841 पशु दवाखान्यांचे आधुनिकीकरण आणि फिरत्या पशु ॲम्ब्युलन्स सेवेचे जाळे.

 *विकास दर: पशुसंवर्धन क्षेत्राचा विकास दर सध्याच्या 4-8% वरून 25% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट.

*राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत महाराष्ट्रातील 366 प्रकल्पांना मंजुरी.


दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली, स्मृती दालनाचे उदघाटन

 दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजलीस्मृती दालनाचे उदघाटन

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदर्शनामध्ये असलेल्या विविध पशुधनाची पाहणी केली. पाहणीत त्यांनी पशु पालकांचे कौतुक केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार स्मृती दालनाचे उदघाटनही त्यांनी केले. मुख्य कार्यक्रम ठिकाणी सुरुवातीला राष्ट्रगीतराज्यगीत झाल्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. परळी नगर परिषदेच्या स्व. भालचंद्र सार्वजनिक वाचनालयाचे दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय गोपाल रत्न – 2025 पुरस्कार घोषणा करण्यात आली असून राज्यातील दोन पशुपालकांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रगतीशील पशुपालक श्रीमती श्रद्धा ढवण यांची निवड झाली आहे. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते श्रीमती ढवण यांचा सत्कार करण्यात आला. तसेच लाल कंधारी व देवणी गट पशु पालकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

सामंजस्य कराराचे प्रतिकात्मक हस्तांतरण

 सामंजस्य कराराचे प्रतिकात्मक हस्तांतरण

विदर्भ मराठवाडा दुग्धोत्पादन प्रकल्प आणि पशुधन विकास महामंडळ नागपूर यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराचे प्रतिकात्मक हस्तांतरण यावेळी करण्यात आले. पशुधन विकास मंडळ नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शितल मुकणे आणि मुख्य शास्त्रज्ञ महात्मा फुले कृषी विद्यापीठ सोमनाथ माने त्यासोबतच डॉ. दिनकर बोर्डे उपायुक्त पशुसंवर्धन जिल्हा परिषद सातारा व विदर्भ मराठवाडा उत्पादन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गोराडे यांना यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते कराराच्या प्रति हस्तांतरित करण्यात आल्या.

Sunday, 15 February 2026

अफवांवर विश्वास नको

 अफवांवर विश्वास नको

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राला जागतिक स्पर्धेपासून सुरक्षित ठेवले आहे. भारत- अमेरिका करारात सोयाबीन किंवा कापूस आयातीचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे बाहेरील माल येऊन भाव पडतीलया अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये," असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. याउलट भारतीय शेतकऱ्यांना अमेरिकेची मोठी बाजारपेठ आता खुली झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Featured post

Lakshvedhi