Saturday, 7 February 2026

52 coastal villages adopted as ‘Tat Prahari’

 

52 coastal villages adopted as ‘Tat Prahari’

As part of its community outreach, CISF has adopted 52 coastal villages as ‘Tat Prahari’ (Coastal Sentinels). In these villages, cultural programmes, street plays, medical services, open gyms, sports facilities, and awareness campaigns against smuggling and illegal infiltration are being conducted.

During the Ratnagiri event on February 14, tribute will be paid to the 40 CRPF personnel martyred in the Pulwama attack in 2019, and the families of four martyrs from Ratnagiri district will be specially honoured. Cultural performances will also be presented by the district cultural troupe, NCC cadets, and CISF teams.

6,600-kilometre coastal journey

 

6,600-kilometre coastal journey

Organised to commemorate the 150th anniversary of the patriotic song ‘Vande Mataram’, the Coastal Cyclothon will cover an extensive 6,600-kilometre journey along India’s eastern and western coastlines, culminating in Kochi. The Cyclothon–2025 edition had witnessed enthusiastic participation from over 3 million citizens, along with 29 million digital engagements.

several strategically vital installations across the country, including refineries, airports

 Through this initiative, CISF seeks to instil a sense of national security among coastal communities, strengthen coordination between citizens and CISF, sensitise youth to the dangers of drug abuse, and highlight CISF’s 51 years of experience in port security.

Established in 1969, CISF has over the past 57 years provided robust security to several strategically vital installations across the country, including refineries, airports, ports, metro rail networks, nuclear power plants, and space centres. Beyond security duties, CISF continues to uphold its commitment to national service through public awareness drives, social initiatives, and community safety programmes.

CISF to Organise ‘Vande Mataram Coastal Cyclothon–2026’ in Ratnagiri Mega initiative on February 14 to promote coastal security awareness

 

CISF to Organise ‘Vande Mataram Coastal Cyclothon–2026’ in Ratnagiri

Mega initiative on February 14 to promote coastal security awareness

Mumbai, Feb 4:Marking its 57 years of distinguished service in safeguarding the nation’s critical infrastructure, the Central Industrial Security Force (CISF) will organise the ‘Vande Mataram Coastal Cyclothon–2026’ on February 14, 2026, at the Police Ground in Ratnagiri. The event will be flagged off by Maharashtra’s Minister for Industries and Marathi Language, Dr Uday Samant.

The cyclothon aims to raise public awareness about coastal and maritime security, while also promoting national integration, physical fitness, environmental conservation, and women empowerment. Notably, 50 per cent of the participants in this campaign are women.

एकलव्य स्कूल'मध्ये प्रवेशासाठी १ मार्चला पूर्वपरीक्षा

 'एकलव्य स्कूल'मध्ये प्रवेशासाठी १ मार्चला पूर्वपरीक्षा

 मुंबईदि.४ : अपर आयुक्त आदिवासी विकास, ठाणे अंतर्गत सहा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे. त्यानुसार अपर आयुक्त आदिवासी विकास, ठाणे विभागांतर्गत असलेल्या सहा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमधील ५८३ रिक्त जागांसाठी १ मार्च२०२६ रोजी प्रवेश पूर्वपरीक्षा होणार असल्याचे आदिवासी विकास कार्यालय, ठाणे येथील अपर आयुक्त गोपीचंद कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सहा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी इयत्ता सहावीच्या ३६० जागा (१८० मुले व १८० मुली) विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. तर इयत्ता सातवी ते नववीच्या २२३ रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार व पूर्वपरीक्षेद्वारेप्रवेश मिळणार आहे.

सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये इयत्ता सहावीसाठी ३० मुले व ३० मुली अशी एकूण ६० प्रवेश क्षमता असणार आहे. तर इयत्ता सातवीआठवी व नववीसाठी रिक्त जागांचा अनुशेष भरण्यात येणार आहे. या सर्व जागांवर पूर्वपरीक्षेद्वारे पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. शाळानिहाय रिक्त जागांचा तपशील :- कांबळगाव ७०शेंडेगाव ७७सवणे ८०पळसुंडे (जव्हार) : १२७हिरवे (मोखाडा) १४७चळणी (डहाणू) ८२ अशा एकूण ५८३ जागा रिक्त आहेतअसे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

परदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांना आवाहनकुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत असावे. TOEFL, IELTS किंवा समकक्ष प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

    परदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी

आदिवासी विद्यार्थ्यांना आवाहन

 

मुंबईदि. ४ : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पीएचडीपदव्युत्तर पदवीपदव्युत्तर पदविका या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्याच्या परदेशातील उच्च शिक्षण घेण्याच्या स्वप्नांना बळ मिळते. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात ४० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती योजनेंतर्गत निवड केली जाणार असून इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी तत्काळ ऑनलाईन अर्ज करावेत असेआदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळावी तसेच त्यांच्या गुणवत्तेला जागतिक स्तरावर वाव मिळावायासाठी आदिवासी विकास विभागाकडून परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती’ योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत  २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ४० गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे. याकरिता इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

आदिवासी विकास विभागाकडून परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीमध्ये शिक्षण व परीक्षा शुल्कनिर्वाह भत्ता (निवास व भोजन)शैक्षणिक आकस्मिक, इतर खर्चविमान प्रवास खर्चव्हिसा शुल्क आणि आरोग्य विमा यांचा समावेश असणार आहे. शैक्षणिक आकस्मिक, इतर खर्च युएएस व इतर देशांसाठी (युके वगळून) १५०० युएस डॉलर तर युकेसाठी ११०० जीबीपी इतका दरवर्षी देण्यात येईल.

       लाभार्थी विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे उत्त्पन्न ८ लाख रुपये तसेच विद्यापीठांची क्युस वर्ल्ड रँकिंग मर्यादा २०० च्या आत असणे बंधनकारक आहे. विहित निकषानुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास लाभार्थी विद्यार्थ्याच्या कुटुंबाची उत्पन्न मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत शिथिल केली जाईल. तर क्युस वर्ल्ड रँकिंग मर्यादा २०० पासून पुढे चढत्या क्रमाने ३०० पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक TOEFL किंवा IELTS यासारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांना अनिवार्य आहे.

 शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संकेतस्थळावर भरणे अनिवार्य आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. निवड समितीद्वारे निकष पूर्ण करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. योजनेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाने केले. या योजनेचे पात्रता निकष :- विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा. पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे तर पीएचडी अभ्यासक्रमासाठी ४० वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत असावे. TOEFL, IELTS किंवा समकक्ष प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

0000

सेव्हन पॉइंट्स अजेंडा’ राबवून पुढील वर्षी निर्यातीमध्ये डबल डिजिट

 मुंबई शहर जिल्हा निर्यातीत आघाडीवर असून, ‘सेव्हन पॉइंट्स अजेंडा’ राबवून पुढील वर्षी निर्यातीमध्ये डबल डिजिट वाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. याअंतर्गत प्रस्तावित लेदर पार्क व जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी क्लस्टरबाबत माहिती देण्यात आली. तसेच उद्योग सह संचालक कार्यालयऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरमुंबई यांच्यात ओडीओपी ब्रँडिंग व प्रमोशनसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारातून जागरूकता कार्यक्रमउद्योग भेटीसंशोधन व एक तालुका दहा निर्यातदार’ उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

Featured post

Lakshvedhi