Wednesday, 7 January 2026

हिंद-दी-चादर” शहीदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज

  

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी

 - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

·         २५ समित्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे नियोजन

·         हिंद-दी-चादर शहीदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज

 

नांदेडदि. ५ :हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शासकीय अधिकारीकर्मचारीगुरुद्वारा प्रशासन तसेच विविध समाजातील अशासकीय सदस्यांचा सहभाग असलेल्या २५ विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धनियोजनबद्ध व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रत्येक समितीने नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावीअसे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या समित्यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते.

शासनाने मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या सुगंधी तंबाखू आणि हुक्क्यावर बंदी घातली असल्याने ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील दापोडे परिसरातून १९ कोटी ४५ लाख ७६ हजार ३२० रुपये किमतीचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त करण्यात आला आहे. यात मे. हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी' या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने ३० डिसेंबर २०२५ रोजी छापा टाकत त्याचा मोठा साठा जप्त केला होता. "राज्यात बंदी असलेल्या सुंगधित तंबाखू आणि हुक्का उत्पादन करत कायद्याचे कोणी उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर १६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल", असा इशारा अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

 शासनाने मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या सुगंधी तंबाखू आणि हुक्क्यावर बंदी घातली असल्याने ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील दापोडे परिसरातून १९ कोटी ४५ लाख ७६ हजार ३२० रुपये किमतीचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त करण्यात आला आहे. यात मे. हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपीया गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने ३० डिसेंबर २०२५ रोजी छापा टाकत त्याचा मोठा साठा जप्त केला होता.

"राज्यात बंदी असलेल्या सुंगधित तंबाखू आणि हुक्का उत्पादन करत कायद्याचे कोणी उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर १६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल"असा इशारा अन्न व औषध प्रशासनविशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित हुक्क्याचा ३१ कोटी रुपये किमतीचा साठा जप्त अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती

  

अन्न व औषध प्रशासनाकडून प्रतिबंधित हुक्क्याचा

३१ कोटी रुपये किमतीचा साठा जप्त

 अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती

 

मुंबईदि. ५ : राज्यभर प्रतिबंधित पदार्थांच्या उत्पादनाविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने २ जानेवारी २०२६ रोजी ३१.६७ कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यात प्रतिबंधित पदार्थांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून त्याची काटेकोर अंमलबजावणीसाठी आढावा घेतला.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील टाकवे येथील 'मे. सोएक्स इंडिया प्रा. लि.कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुन्यांमध्ये अन्न विश्लेषकांच्या अहवालानुसार 'निकोटिनपॉझिटिव्ह आढळल्याने शासनाने १६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाले आहे. हे उत्पादन मानवी आरोग्यास घातक असून उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.

विविध फ्लेवर्सचे तयार हुक्का प्रॉडक्ट्सकच्चे पदार्थ आणि फ्लेवर्सचा ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपयांचा साठा जप्त करून कंपनी सील करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३(५)१२३२२३२७४२७५ आणि अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या विविध कलमांनुसार (कलम ३०२६२७५९) नुसार आरोपींविरुद्ध अनिल कुमार चौहानअसिफ फाजलानीफैजल फाजलानीमे. सोएक्स इंडिया प्रा. ली. विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला. १ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या 'अफजलब्रँडच्या हुक्का नमुन्यांच्या तपासणी अहवालात निकोटिनचे प्रमाण आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!


 महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई दि. ७ जानेवारी २०२५ : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. प्रसिद्ध 'वर्कप्लेस कल्चर' कन्सल्टिंग फर्म 'अवतार ग्रुप' तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘टॉप सिटीज फॉर विमेन इन इंडिया’ (TCWI) २०२५ च्या अहवालात मुंबईने ५ वे स्थान पटकावले आहे. या यादीत कर्नाटकची राजधानी बेंगळुरूने आपले पहिले स्थान कायम राखले आहे.


मुंबईची कामगिरी: औद्योगिक प्रगती मोठी, पण महागाईचे आव्हान

या सर्वेक्षणात मुंबईच्या कामगिरीचे दोन पैलू समोर आले आहेत. मुंबईचा 'औद्योगिक समावेशकता निर्देशांक' (IIS) तब्बल ६९.०० इतका उच्च आहे, जो महिलांसाठी उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणावरील रोजगाराच्या संधी दर्शवतो. मात्र, 'सामाजिक समावेशकता' (SIS) श्रेणीत मुंबई ३८.४४ गुणांसह काहीशी मागे पडली आहे. मुंबईतील घरांच्या वाढत्या किमती (Affordability) आणि वाहतुकीच्या पायाभूत सुविधांवरील ताण ही महिलांसाठी प्रमुख आव्हाने ठरत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.


टॉप १० शहरांची क्रमवारी

२०२५ च्या या अहवालात १२५ शहरांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये खालील शहरांनी बाजी मारली आहे: १. बेंगळुरू (५३.२९ गुण)


२. चेन्नई (४९.८६ गुण)


३. पुणे (४६.२७ गुण)


४. हैदराबाद (४६.०४ गुण)


५. मुंबई (४४.४९ गुण) ६. गुरुग्राम, ७. कोलकाता, ८. अहमदाबाद, ९. तिरुवनंतपुरम, १०. कोईम्बतूर.


दक्षिण भारताचे वर्चस्व आणि उत्तर भारताची स्थिती

देशातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित आणि पोषक वातावरण देणाऱ्या पहिल्या १० शहरांपैकी ५ शहरे दक्षिण भारतातील आहेत. दक्षिण भारताचा सरासरी स्कोर २१.६० इतका असून तो देशात सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, उत्तर भारतातून केवळ गुरुग्राम हे एकमेव शहर टॉप १० मध्ये (६ वे स्थान) स्थान मिळवू शकले आहे. दिल्ली, गुरुग्राम आणि नोएडा येथे नोकऱ्या भरपूर असल्या तरी, सुरक्षा आणि सामाजिक निकषांवर ही शहरे मागे आहेत.


पुणे तिसऱ्या क्रमांकावर; महाराष्ट्राची छाप

महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे पुणे शहराने ४६.२७ गुणांसह देशात तिसरे स्थान पटकावले आहे. पुण्याने सामाजिक सुरक्षा आणि औद्योगिक वाढ या दोन्ही बाबतीत उत्तम समतोल साधला आहे, असे अहवालात म्हटले आहे.


तज्ज्ञांचे मत

अवतार ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. सौंदर्या राजेश म्हणाल्या की, "शहरे महिलांसाठी किती पोषक आहेत, हे केवळ नोकऱ्यांवरून ठरत नाही, तर तिथे महिला खरोखर प्रगती करू शकतात का, हे महत्त्वाचे आहे. जेव्हा सरकार, संस्था आणि समाज एकत्र येतात, तेव्हाच महिलांची खऱ्या अर्थाने प्रगती होते, ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते."


हा अहवाल धोरणकर्ते आणि शहरी नियोजकांसाठी एक मार्गदर्शक ठरणार असून, टायर-२ शहरांनीही या शर्यतीत घेतलेली झेप आश्वासक मानली जात आहे.




=====================

वर्ष 2025–26 के राष्ट्रीय युवा महोत्सव का आयोजन दिल्ली में 9 जनवरी 2026 से किया

 वर्ष 2025–26 के राष्ट्रीय युवा महोत्सव का आयोजन दिल्ली में जनवरी 2026 से किया गया है। विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग के अंतर्गत ऑनलाइन प्रतियोगिताएं आयोजित की गईं

प्रथम चरण: विकसित भारत क्विज,

द्वितीय चरण: निबंध लेखन प्रतियोगिता,

तृतीय चरण: विकसित भारत पीपीटी चैलेंज।

 

इन प्रतियोगिताओं के माध्यम से राज्य से 45 युवाओं का चयन किया गया है। इसके अतिरिक्तजिलाविभाग और राज्य स्तरीय युवा महोत्सव के अंतर्गत सांस्कृतिक विभाग से 28 कलाकारों तथा डिज़ाइन फॉर भारत और हैक फॉर सोशल कॉज़ प्रतियोगिताओं से 5 प्रतिभागियों का चयन किया गया है। राज्य से चयनित युवाओं तथा उनके साथ अधिकारियों सहित कुल 85 सदस्यों का दल मुंबई से दिल्ली में होने वाली राष्ट्रीय प्रतियोगिता के लिए रवाना हुआ।

देश सभी क्षेत्रों में प्रगति कर रहा है। स्टार्टअप्स और आत्मनिर्भर भारत अभियान

 राज्यपाल आचार्य देवव्रत ने कहा कि देश सभी क्षेत्रों में प्रगति कर रहा है। स्टार्टअप्स और आत्मनिर्भर भारत अभियान के माध्यम से भारत वैश्विक स्तर पर तेज़ी से आगे बढ़ रहा है। भारत आज विश्व की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बन चुका है और तीसरे स्थान की ओर अग्रसर है। विकास का लाभ समाज के अंतिम पंक्ति तक पहुँच रहा है। युवाओं में देश को आत्मनिर्भरसमृद्ध और शक्तिशाली बनाने की अपार क्षमता है। असफलता आने पर निराश न होकर परिश्रमदृढ़ता और सकारात्मक सोच के साथ विकसित राष्ट्र के निर्माण में योगदान देने का उन्होंने युवाओं से आवाहन किया।

 

इस संवाद कार्यक्रम के दौरान विद्यार्थियों द्वारा पूछे गए प्रश्नों पर भी राज्यपाल ने मार्गदर्शन किया। कार्यक्रम के अंत में चयनित युवाओं को मान्यवरों के हस्ते प्रतीकात्मक रूप से किट वितरित की गई।

 

देश सभी क्षेत्रों में प्रगति कर रहा है। स्टार्टअप्स और आत्मनिर्भर भारत अभियान के

 राज्यपाल आचार्य देवव्रत ने कहा कि देश सभी क्षेत्रों में प्रगति कर रहा है। स्टार्टअप्स और आत्मनिर्भर भारत अभियान के माध्यम से भारत वैश्विक स्तर पर तेज़ी से आगे बढ़ रहा है। भारत आज विश्व की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बन चुका है और तीसरे स्थान की ओर अग्रसर है। विकास का लाभ समाज के अंतिम पंक्ति तक पहुँच रहा है। युवाओं में देश को आत्मनिर्भरसमृद्ध और शक्तिशाली बनाने की अपार क्षमता है। असफलता आने पर निराश न होकर परिश्रमदृढ़ता और सकारात्मक सोच के साथ विकसित राष्ट्र के निर्माण में योगदान देने का उन्होंने युवाओं से आवाहन किया।

Featured post

Lakshvedhi