Monday, 2 June 2025

Many Tools Available for Using Innovative Technology in Government Work

 Many Tools Available for Using Innovative Technology in Government Work

– Agriculture Commissioner Suraj Mandhare

 

Mumbai, May 6: Several tools are available for using innovative technology in government work for managing information, time planning, monitoring tasks, and reporting. Using such tools will certainly enhance efficiency in official operations, said Agriculture Commissioner Suraj Mandhare.

As part of the skill development of administrative officers and staff under the "Tech Wari: Maharashtra Tech Learning Week," a lecture on “Effective Use of Technology” was delivered by Agriculture Commissioner Suraj Mandhare and Dr. Vikas Naik, Joint CEO of the Maharashtra State Innovation Society, at the Conference Hall, 6th Floor, Mantralaya. Resident Commissioner R. Vimala from Maharashtra Sadan, New Delhi, along with trainees, was present at the session.

Commissioner Mandhare stated that tools like Google Keep, Evernote, Microsoft OneNote, Google Drive, Dropbox, ClickUp, Microsoft To Do, Google Calendar, Google Sheets, and Telegram can help speed up work. Technology is something that brings everyone to the same level without any discrimination. It benefits everyone regardless of physical ability, color, caste, or religion.

He added that using tools like Microsoft OneNote can help resolve many governance-related challenges. Tablets with stylus pens are extremely useful in administrative tasks. The focus should be on smart work rather than hard work. While working for the government, one is also expected to be technologically proficient, he emphasized.

Dr. Vikas Naik, Joint CEO of the Maharashtra State Innovation Society, said that if technology is used properly, government functioning can be more effective and timely. Applications like "Any.do" can be used for task management and Excel can be useful for managing data at the field level.

      While giving information about the ‘Maharashtra Civil Service’ website, Mr. Naik stated that citizens can ask questions related to any department on this platform and receive direct responses from officials.

He also provided information about the "Mahasampark" application, which helps in easily accessing information about officers in the Indian Administrative Service and public representatives. He emphasized that there is a need for problem-solving technologies in the administrative system, and technology provides powerful tools for that purpose.

Highlighting the importance of combining innovative initiatives with technology, he gave details of various schemes of the Maharashtra State Innovation Society.

0000

 

सरकारी कार्यों में नवाचार तकनीक के उपयोग के लिए कई टूल्स उपलब्ध

 सरकारी कार्यों में नवाचार तकनीक के उपयोग के लिए कई टूल्स उपलब्ध

– कृषि आयुक्त सूरज मांढरे

 

मुंबई6 मई : सरकारी कार्यों में सूचना प्रबंधनसमय नियोजनकार्य की निगरानी और रिपोर्टिंग के लिए नवाचार तकनीक के कई टूल्स उपलब्ध हैं। इन टूल्स का उपयोग करने से निश्चित ही शासकीय कामकाज में गति आएगीऐसा मत कृषि आयुक्त सूरज मांढरे ने व्यक्त किया।

"टेक वारी: महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" के अंतर्गत प्रशासनिक अधिकारियों और कर्मचारियों के कौशल विकास हेतु मंत्रालय के परिषद सभागृह6वीं मंजिल पर प्रभावी तकनीकी उपयोग’ विषय पर कृषि आयुक्त सूरज मांढरे और महाराष्ट्र राज्य नवाचार सोसायटी के सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास नाईक द्वारा व्याख्यान आयोजित किया गया। इस अवसर पर महाराष्ट्र सदननई दिल्ली की निवासी आयुक्त आर. विमला समेत प्रशिक्षणार्थी उपस्थित थे।

कृषि आयुक्त मांढरे ने कहा कि गूगल कीपएवरनोटमाइक्रोसॉफ्ट वन नोटगूगल ड्राइवड्रॉपबॉक्सक्लिकअपमाइक्रोसॉफ्ट टू डूगूगल कैलेंडरगूगल शीट्स और टेलीग्राम जैसे टूल्स का उपयोग कर कार्य को अधिक गतिशील बनाया जा सकता है। टेक्नोलॉजी एक ऐसी चीज है जो बिना किसी भेदभाव के सभी को एक समान स्तर पर लाती है। यह शारीरिक स्थितिरंगजाति या धर्म की परवाह किए बिना सभी के लिए उपयोगी होती है।

उन्होंने यह भी कहा कि अगर माइक्रोसॉफ्ट वन नोट जैसे टूल्स का सही उपयोग किया जाए तो शासन के कई मुद्दे हल हो सकते हैं। पेंसिल के साथ टैबलेट प्रशासनिक कार्यों में बेहद उपयोगी हैं। अब मेहनत से अधिक स्मार्ट कार्य प्रणाली पर जोर देना चाहिए। शासन के लिए कार्य करते हुए स्वयं को भी तकनीकी रूप से दक्ष बनाना आवश्यक हैयह भी उन्होंने कहा।

महाराष्ट्र राज्य नवाचार सोसायटी के डॉ. विकास नाईक ने बताया कि तकनीक का सही उपयोग करने से शासकीय कार्य अधिक प्रभावी और समयबद्ध हो सकते हैं। टास्क मैनेजमेंट के लिए 'Any.do' जैसे एप्लिकेशन का उपयोग कर कार्य की जानकारी रखी जा सकती है और एक्सेल का उपयोग क्षेत्रीय स्तर पर डेटा प्रबंधन के लिए उपयुक्त होता है।

महाराष्ट्र सिविल सर्विस’ पोर्टल की जानकारी देते हुए श्री. नाईक ने कहा कि इस प्लेटफॉर्म पर नागरिक किसी भी विभाग से संबंधित प्रश्न पूछ सकते हैं और अधिकारियों से सीधे उत्तर प्राप्त कर सकते हैं। साथ ही, 'महासंपर्कएप्लिकेशन के माध्यम से भारतीय प्रशासनिक सेवा के अधिकारियों और जनप्रतिनिधियों की जानकारी सरलता से प्राप्त की जा सकती हैयह जानकारी भी उन्होंने दी। प्रशासनिक व्यवस्था में समस्याओं के समाधान हेतु तकनीक आधारित उपायों की आवश्यकता है और इसके लिए तकनीक प्रभावी साधन प्रदान करती हैयह भी उन्होंने कहा।

महाराष्ट्र स्टेट इनोवेशन सोसायटी की विभिन्न योजनाओं की जानकारी देते हुए उन्होंने नवाचार पहल और तकनीकी साधनों के समन्वय का महत्व रेखांकित किया।

0000

रोगों पर नियंत्रण के लिए संयमित जीवनशैली आवश्यक

 रोगों पर नियंत्रण के लिए संयमित जीवनशैली आवश्यक

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक२ जून : नागरिकों की बदलती जीवनशैली के कारण विभिन्न बीमारियों का प्रकोप बढ़ता जा रहा है। ऐसे रोगों पर नियंत्रण पाने के लिए आधुनिक चिकित्सा पद्धतियों के साथ-साथ संयमित और संतुलित जीवनशैली अपनाना अत्यंत आवश्यक हैऐसा मत महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने व्यक्त किया।

वे श्री साईंबाबा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलहार्ट इंस्टिट्यूट और रिसर्च सेंटर (नाशिक) के उद्घाटन समारोह में बोल रहे थे। इस अवसर पर जल संसाधन मंत्री गिरीश महाजनसांसद डॉ. शोभा बच्छावविधायक सीमा हीरेराहुल ढिकलेहिरामण खोसकरअस्पताल प्रमुख डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारीडॉ. पल्लवी धर्माधिकारीअण्णासाहेब मोरे तथा अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित थे।

मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि अस्पताल को श्री साईंबाबा के नाम से जोड़ा गया है। यदि हम अपने जीवन में साईंबाबा का "श्रद्धा और सबुरी" (आस्था और धैर्य) का मंत्र अपनाएंतो कोई भी बीमारी हमें प्रभावित नहीं कर सकती। पिछले कुछ वर्षों में चिकित्सा क्षेत्र में काफी प्रगति हुई हैजिससे भारतीयों का जीवन स्तर बेहतर हुआ है। साईंबाबा हॉस्पिटल की आधुनिक सुविधाएं मरीजों को उत्तम स्वास्थ्य सेवा प्रदान करेंगी।

उन्होंने यह भी कहा कि इस अस्पताल की स्थापना का उद्देश्य सेवा करना हैइसलिए यहाँ गरीब से गरीब व्यक्ति को भी इलाज की सुविधा मिलेगी। उन्होंने शुभकामनाएं देते हुए कहा कि यहाँ आने वाले प्रत्येक व्यक्ति को उत्तम स्वास्थ्य लाभ प्राप्त हो।

0000

Disciplined Lifestyle Essential for Disease Control

 Disciplined Lifestyle Essential for Disease Control

– Chief Minister Devendra Fadnavis

 

Nashik, June 2: Due to the changing lifestyles of citizens, the prevalence of various diseases is increasing. In order to control such ailments, along with modern medical treatments, a disciplined and balanced lifestyle is essential, stated Chief Minister Devendra Fadnavis.

He was speaking at the inauguration ceremony of the Shri Saibaba Multispeciality Hospital, Heart Institute and Research Centre in Nashik. On this occasion, Water Resources Minister Girish Mahajan, MP Dr. Shobha Bachhav, MLAs Seema Hire, Rahul Dhikle, Hiramani Khoskar, hospital heads Dr. Aniruddha Dharmadhikari and Dr. Pallavi Dharmadhikari, Annasaheb More, and others were present.

Chief Minister Fadnavis said that the hospital has been named after Shri Saibaba. If people adopt Saibaba’s message of “Shraddha (faith) and Saburi (patience)” in their lives, no disease can affect them. In recent years, improved medical technologies have enhanced the quality of life of Indians. The advanced treatment facilities at Saibaba Hospital will provide excellent healthcare to patients.

He emphasized that the core purpose behind setting up the hospital is to serve. Hence, even the poorest individuals will receive care here. He expressed confidence in this vision and extended his best wishes, hoping that everyone who comes to the hospital will attain good health.

0000

 

बंदरे विभागाने लोकाभिमूख होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा

 बंदरे विभागाने लोकाभिमूख होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा

- बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबई, दि. २ : बंदरे विभागाने मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पहिल्या तीन विभागांमध्ये क्रमांक मिळवण्याच्या दृष्टीने काम करावे. तसेच अधिक लोकाभिमूख होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

            मंत्रालयात १५० दिवसांच्या अनुषंगाने बंदरे विभागाचा आढावा मंत्री श्री. राणे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहनबंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठीमहाराष्ट्र सागरी महामंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. राणे म्हणाले, १५० दिवसांच्या कार्यक्रमासाठी बंदरे विभागाने परिपूर्ण तयारी करावी. वेगवेगळ्या राज्यात बंदरे हाताळणीसाठी वापरण्यात येत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा विभागाने अभ्यास करावा. बोटींना ट्रॅक करण्यासाठी ॲप विकसित करावे. बंदरे विकास आणि बोटींच्या नियंत्रणासाठी विभागाची स्वतःची अधुनिक व्यवस्था विकसीत करावी. या सर्व गोष्टींसाठी अभ्यास दौऱ्यांचे नियोजन करावे. सविस्तर अभ्यास करून त्याचा आराखडा तयार करावा. प्रलंबित असलेली पदभरती तसेच रिक्त पदांवरील नियुक्त्या मार्गी लावाव्यात. ‘आय गॉट’ नोंदणी करावीहरीत बंदर उभारणीवर भर द्यावाअशा सूचनाही मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदर विभागाने नियोजन करावे

 वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदर विभागाने नियोजन करावे


- बंदरे मंत्री नितेश राणे


 


मुंबई, दि. २ : गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदरे विभागाने याबाबतचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.


            वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


मंत्री श्री. राणे म्हणाले, वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्या टप्प्याने सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेटी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.


नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. या सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भाग मुंबईशी चांगल्या प्रकारे जोडला जाईल. प्रवासाची वेळ सुमारे ४० मिनिटे असणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल. तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल, असेही मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.

आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक

 आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नाशिकदि. २ : नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे  विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलहार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटर नाशिकच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनखासदार डॉ. शोभा बच्छावआमदार सीमा हिरेआमदार राहुल ढिकलेआमदार हिरामण खोसकररुग्णालयाचे प्रमुख डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारीडॉ.पल्लवी धर्माधिकारीअण्णासाहेब मोरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेरुग्णालयाला श्री साईबाबा यांचे नाव देण्यात आले आहे. साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगिकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही. गेल्या काही वर्षात चांगल्या चिकित्सा पद्धती विकसित झाल्याने भारतीयांचे जीवनमान वाढले आहे. साईबाबा हॉस्पिटलमधील आधुनिक उपचार पद्धतींमुळे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल. सेवा करणे हा रुग्णालय काढण्यामागचा उद्देश असल्याने गरिबातील गरीब माणसाची सेवा येथे होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभावेअशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Featured post

Lakshvedhi