Monday, 7 April 2025

विधिसंघर्षित बालकों के पुनर्वास हेतु हेल्प डेस्क मानवाधिकार और सतत मानवी विकास के लिए अज़ीम प्रेमजी के प्रस्ताव को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की मंज़ूरी

 विधिसंघर्षित बालकों के पुनर्वा हेतु हेल्प डेस्क

मानवाधिकार और सतत मानवी विकास के लिए अज़ीम प्रेमजी के प्रस्ताव को 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की मंज़ूरी

 

मुंबई,  अप्रैल – विधिसंघर्षित बालकों (Children in Conflict with Law - CCL) के पुनर्वास के लिए कानूनीसामाजिक  परामर्श सेवाएं उपलब् कराने हेतु राज्य के निरीक्षणगृहों (Observation Homes) में हेल्प डेस्क स्थापित किए जाएंगे। यह प्रस्ताव समाजसेवी उद्योगपति अज़ीम प्रेमजी द्वारा दिया गया थाजिसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी ने स्वीकृति दी है। ये हेल्प डेस्क सामाजिक संस्थाओं के माध्यम से संचालित किए जाएंगे।

CCL बच्चों के पुनर्वास के उद्देश्य से टाटा सामाजिक विज्ञान संस्थान (TISS), किशोर न्याय संसाधन केंद्र (RCJJ), और महिला  बाल विकास विभागमहाराष्ट्र सरकार के बीच एक ऐतिहासिक समझौता किया जाएगा।

 

मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि  हेल्प डेस्क विधिसंघर्षित बालकों को सम्मान और सहानुभूति के साथ देखने का एक प्रयास है। इन बच्चों की सामाजिक और कानूनी मस्याओं को सुनने और मदद पहुंचाने का यह एक सशक्त माध्यम होगा। इससे कम उम्र में ही उचित मार्गदर्शन देकर उन्हें समाज के लिए उपयोगी नागरिक बनाने की दिशा में राज्य सरकार का यह एक महत्वपूर्ण कदम है।

 

मुख्यमंत्री ने आगे कहा कि विधिसंघर्षित बच्चों से जुड़े मुद्दे केवल मानवाधिकारों के नहींबल्कि सतत मानवी विकास के भी गंभीर विषय हैं। इन बच्चों का पुनर्वास करना महाराष्ट्र सरकार की एक महत्वपूर्ण और नैतिक जिम्मेदारी है। हेल्प डेस्क की स्थापना के बाद कानूनी प्रक्रिया को बेहतर समझा जा सकेगाबच्चों के शोषण  गलतफहमियों में कमी आएगीन्यायिक प्रक्रिया में पारदर्शिता और बच्चों का आत्मविश्वास बढ़ेगाजिससे पुनर्वास और समाज में पुनः एकीकरण को बल मिलेगा।

 

अक्सर ये बच्चे गरीब और कमजोर र्ग से होते हैंजिनके पास कानूनी जानकारी नहीं होती। कई बार वकीलों से मिली गल सलाहसामाजिक कलंक और भावनात्मक आघात के कारण न्यायिक प्रक्रिया में बाधाएं आती हैं। माता-पिता भी अक्सर कानूनी प्रक्रिया से अनभिज्ञ होते हैं। ऐसे में नशे से दू रखने और समुपदेशन के लिए हेल् डेस्क की मदद ली जाएगी। इसके अंतर्गत CCL बच्चों और उनके अभिभावकों को उनके अधिकारों और न्यायिक प्रक्रिया की जानकारी दी जाएगीबाल न्याय बोर्डवकील, CWC  अन्य संबंधित संस्थाओं से समन्व किया जाएगाऔर प्रशिक्षित स्वयंसेवकों द्वारा निरंतर सेवा प्रदान की जाएगी यह योजना पहले चरण में नागपुरयवतमाललातूरपुणे और ठाणे इन पाँच जिलों में लागू की जाएगीजहाँ हर वर्ष कम से कम 4,000 बच्चों तक पहुँचने का लक्ष्य है इसके बाद इसे राज्य के प्रत्येक जिले में विभिन्न स्वयंसेवी संस्थाओं (NGOs) के सहयोग से विस्तारित किया जाएगा।

 

हेल्प डेस्क के अंतर्गत दी जाने वाली प्रमुख सेवाएं:

किशोरों और उनके पालकों को किशोर न्याय प्रणाली की जानकारी  मार्गदर्शन

 कानूनी सहायता और पुनर्वास के लि 

Sunday, 6 April 2025

शांति भंग करने वाले दंगाइयों पर कड़ी कार्रवाई करें

 शांति भंग करने वाले दंगाइयों पर कड़ी कार्रवाई करें

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

कर्फ्यू को चरणबद्ध तरीके से हटाया जाएगा

 

आपत्तिजनक पोस्ट पर सह-आरोपी बनाया जाएगा

 

नुकसान का पंचनामातीन दिनों में सहायता

 

नागपुर की शांति भंग नहीं होगीसतर्कता बरती जाएगी

 

दंगाइयों से नुकसान की भरपाई वसूली जाएगी

 

 

नागपुर, 22 मार्चनागपुर एक धार्मिकसामाजिक और सांस्कृतिक शहर के रूप में जाना जाता है। यहां की संस्कृति अलग है। कई वर्षों बाद शहर में पहली बार ऐसी घटनाएं हुई हैंजिनसे कानून-व्यवस्था प्रभावित हुई है। भविष्य में ऐसी घटनाएं न होंइसके लिए शांति भंग करने वाले दंगाइयों के खिलाफ सख्त कार्रवाई करेंऐसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज दिए।

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नागपुर शहर की कानून-व्यवस्था को लेकर वरिष्ठ पुलिस अधिकारियोंजिलाधिकारीनगर निगम आयुक्त समेत अन्य अधिकारियों के साथ बैठक कर घटना की समीक्षा की। इसके बाद उन्होंने निर्देश दिए।

 

दंगाइयों पर होगी कड़ी कार्रवाई

मुख्यमंत्री ने कहा कि नागपुर शांतिप्रिय शहर के रूप में जाना जाता है। इसे अशांत करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। दोपहर में औरंगजेब को लेकर आंदोलन करने वालों पर पुलिस ने कार्रवाई की थीलेकिन समाजविरोधी तत्वों ने शाम को दंगा भड़काया। पुलिस ने तुरंत कार्रवाई कर स्थिति को नियंत्रित कियालेकिन इस दौरान बड़े पैमाने पर वाहनों को जलाया गया और संपत्तियों को नुकसान पहुंचा। दंगाइयों द्वारा की गई पत्थरबाजी में 34 पुलिसकर्मी घायल हुए हैं। ऐसे मामलों को रोकने के लिए पुलिस को सतर्क रहना होगा और सख्त कार्रवाई करनी होगी।

 

Strict Action Against Rioters Who Disturb Peace: Chief Minister Devendra Fadnavis ·

 Strict Action Against Rioters Who Disturb Peace: Chief Minister Devendra Fadnavis

· Curfew to be lifted gradually

· Co-accused to be booked for objectionable posts

· Damage assessment and aid within three days

· Ensuring Nagpur's peace remains intact

· Rioters to compensate for damages

Nagpur, March 22: Nagpur is known as a city of religious, social, and cultural harmony. However, after many years, an incident threatening law and order has occurred. To prevent such incidents in the future, Chief Minister Devendra Fadnavis has ordered strict action against rioters disturbing peace.

During a review meeting with senior police officials, the district collector, and municipal corporation officials, Fadnavis assessed the law and order situation in Nagpur. The meeting was attended by Revenue Minister and Guardian Minister Chandrashekhar Bawankule, Police Commissioner Dr. Ravindra Singal, Inspector General of Police (Nagpur Range) Dilip Patil-Bhujbal, District Collector Dr. Vipin Itankar, Municipal Commissioner Dr. Abhijit Chaudhary, and several senior police officers.

Fadnavis emphasized that Nagpur has a reputation as a peaceful city, and strict action will be taken against those trying to disrupt its harmony. He noted that despite police action against an afternoon protest related to Aurangzeb, anti-social elements incited riots in the evening. The police swiftly intervened to control the violence, but significant damage occurred, including the torching of vehicles and public property. Stone pelting also left 34 police personnel injured.

To maintain law and order, Section 144 has been imposed in 11 police station areas. So far, 13 cases have been registered, and 104 accused have been arrested, including 12 juveniles. Fadnavis directed police officials to use CCTV footage and videos from citizens to identify and take strict action against rioters. He assured that no rioter would escape the consequences.

Authorities have identified 250 objectionable social media posts related to the riots, and cases have been registered against 62 individuals, with two arrests made so far. Fadnavis has also ordered that those who post and share such content be booked as co-accused for inciting violence.

Rioters to Pay for Damages

The riots resulted in significant damage to vehicles and property. Fadnavis instructed officials to conduct damage assessments and provide aid within three to four days. However, he made it clear that the full cost of the damages would be recovered from the rioters. Their properties will be sold if necessary to compensate for the losses. Municipal authorities, district administration, and police will jointly take action to implement this order.

A total of 71 vehicles and various properties have been damaged. The district administration has begun damage assessments, and necessary documents for insurance claims will be provided to vehicle owners immediately.

Appeal for Public Cooperation

With upcoming festivals and events in Nagpur, Fadnavis urged citizens to cooperate with authorities in maintaining peace. He instructed the police to take immediate action against any attempts to disrupt law and order.

Earlier, Police Commissioner Dr. Ravindra Singal presented details of the incidents, assuring that strict action will be taken against all those responsible.

00000

शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम

 शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम

- सांस्कृतीक कार्य मंत्री आशिष शेलार

 

मुंबईदि. २६ : राज्यातील शिवकालीन किल्ल्यांच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी राज्य शासनाने वेगळी योजना तयार केली असूनत्यावर प्रगतिपूर्वक काम सुरू आहे. केंद्र संरक्षित २४राज्य संरक्षित २३तसेच असंरक्षित १०८ किल्ल्यांच्या स्वच्छतापाणीपुरवठाघनकचरा व्यवस्थापन आदींसाठी राज्य पर्यटन योजना आणि रायगड प्राधिकरणाच्या मदतीने कामे सुरू असल्याचे सांस्कृतीक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत नियम २९३ अन्वये ठरावाला उत्तर देताना सांगितले.

सांस्कृतीक कार्य मंत्री शेलार म्हणालेकोकणातील एकूण ४७ किल्ल्यांपैकी २४ किल्ल्यांची देखभाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून केली जातेतर उर्वरित २३ किल्ले राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. गड-किल्ल्यांच्या दुरुस्ती आणि जतनासाठी जिल्हा नियोजनातून तीन टक्के निधी खर्च केला जात आहे. योजनेअंतर्गत सध्या १९ किल्ल्यांवर काम सुरू असूनदोन किल्ल्यांचे संवर्धन पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

सुवर्णदुर्गखांदेरीविजयदुर्गरायगडसिंधुदुर्ग यांसारख्या महत्त्वाच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ (World Heritage Tag) घोषित करण्यासाठी राज्य सरकारकडून पाठपुरावा केला जात आहे.

शिवकालीन किल्ल्यांचा महत्त्वाचा वारसा जतन करून त्यांच्या दुरुस्तीला गती देण्यासाठी विशेष उपक्रम सुरू केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

0000

आपले सरकार सेवा केंद्रांच्या संख्येत वाढ

 आपले सरकार सेवा केंद्रांच्या संख्येत वाढ

- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

 

मुंबई, दि. २६ : राज्यात झपाट्याने डिजिटलायझेशन व्हावे आणि राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी 'आपले सरकार सेवा केंद्रेयांचे जाळे विस्तारीत करण्यात येणार असून सेवा केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सुधारित निर्णयानुसारलोकसंख्या आणि प्रशासनाच्या गरजेनुसार सेवा केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे सांगत याबाबतचे सुधारित निकष मंत्री ॲड.शेलार यांनी जाहीर केले.

सुधारित निकषानुसार ग्रामपंचायत स्तरावर 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी 1 ऐवजी 2 सेवा केंद्रे तर 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी 2 ऐवजी 4 सेवा केंद्रे देण्यात देणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 25000 लोकसंख्येसाठी 1 ऐवजी 2 केंद्रे तर इतर महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रांमध्ये 10000 लोकसंख्येसाठी 1 ऐवजी 2 सेवा केंद्रे देण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी जाहीर केले.

ग्रामीण भागातील सेवा केंद्राबाबत प्रत्येक नगर पंचायतीसाठी 1 ऐवजी 2 सेवा केंद्रे तर 5000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगर पंचायतींसाठी 2 ऐवजी 4 सेवा केंद्रे असा विस्तार केला जाणार आहे.

सध्या आपले सरकार सेवा केंद्रांवरील सेवा शुल्क रु. 20/- इतके असून2008 पासून या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. वाढती महागाई आणि सेवा केंद्र चालकांच्या मागणीच्या अनुषंगाने सेवा शुल्क रु. 50/- करण्यात येणार आहे.

 

सेवा शुल्काचे नवीन विभाजन पुढीलप्रमाणे -

* राज्य सेतू केंद्राचा वाटा: 5% (₹2.5)

* महाआयटी वाटा: 20% (₹10)

* जिल्हा सेतू सोसायटीचा वाटा: 10% (₹5)

* आपले सरकार सेवा केंद्र चालक (VLE) वाटा: 65% (₹32.50)

नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळण्यासाठी घरपोच वितरण सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे देखील मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले. घरपोच भेटीसाठी सेवा शुल्क 100रु प्रति नोंदणी (कर वगळून). तसेच महाआयटी सेवा दर 20%सेवा केंद्र चालक सेवा दर 80% याशिवाय प्रति अर्ज अतिरिक्त शुल्क ₹50/- असेलअसे देखील मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

हा बदल लोकांना अधिक चांगल्या सुविधा आणि केंद्र चालवणाऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी असूनयाद्वारे शासनाच्या निधीतही  वाढ होणार असल्याचे मंत्री ॲड शेलार यांनी यावेळी सांगितले. 

0000

राज्यातील ५० विकास योजना व पाच नगर रचना योजनांना मंजुरी

 राज्यातील ५० विकास योजना व पाच नगर रचना योजनांना मंजुरी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा

 

मुंबईदि. २६ : राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमामध्ये राज्यातील ५० विकास योजना व पाच नगर रचना योजनांना मंजुरी देण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली. पाच नगर रचनांमध्ये पंढरपूरऔंढा नागनाथ व अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांचा देखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

विकास योजनांना शासनाने मंजुरी दिल्यामुळे आता या शहरांचा जलद गतीने नियोजनबद्ध विकास होण्यास मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

विक्रमगडपोलादपूर ,जव्हारतलासरीमोखाडानांदुरातळाकळंबभूमअक्कलकोटऔंढा नागनाथकन्नडबोदवडसेनगावकळमनूरीहदगावशेंदुर्णी राजगुरुनगरपाचगणीबुलढाणावाडामानोराभूमअंमळनेरमोर्शीछत्रपती संभाजीनगरउरळी देवाचीउमरेडबार्शीटाकळीकिनवटकिल्ले धारूरवसमतनगरचंदगडमैंदर्गीफुलंब्रीहोळकरवाडीमहाबळेश्वरमोहोळ औताडे-हांडेवाडीफुरसुंगीयेवलेवाडीपूर्णामूर्तीजापुरजळगावतिवसानायगावनेरळचांदवडछत्रपती संभाजी नगर महानगरपालिकापंढरपूरबदनापूरनिफाडसांगली मिरज कुपवाड या विकास योजनांचा समावेश आहे.

मुंबईत आयकॉनिक इमारती उभारण्यासाठी नवीन धोरण

 मुंबईत आयकॉनिक इमारती उभारण्यासाठी नवीन धोरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधीमंडळात घोषणा

मुंबईदि. २६ : ब्रिटीशांच्या काळातील काही विशिष्ट इमारतीमुळे मुंबईची एक वेगळी ओळख आहे. जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात वैशिष्टयपूर्ण आयकॉनिक इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने नवीन धोरण तयार केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. मुंबईच्या सौंदर्यीकरणामध्ये भर घालतानाच पर्यटनाला चालना मिळेल त्याचबरोबर मुंबईची विशिष्ट ओळख निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

निवेदन करताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेजगातील विविध शहरांना त्यातील विशिष्ट प्रकारची नगररचना पध्दतीपरिसरविशिष्ट इमारती यामुळे वेगळी ओळख निर्माण झाल्याचे दिसून येते. मुंबई शहरात देखील ब्रिटीशांच्या काळातील काही विशिष्ट इमारती असल्याने मुंबईची एक वेगळी ओळख आहे. मुंबई हे एक जागतीक दर्जाचे शहर असून आपल्या देशाला वास्तुकलेचा फार मोठा वारसा आहे. तो जतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबई शहरात अशा वैशिष्टयपूर्ण आयकॉनिक इमारती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. जेणेकरुन शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये व पर्यटन क्षमता वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल व त्यामुळे मुंबई शहराची एक विशिष्ट ओळख निर्माण होईल.

विशिष्ट प्रकारच्या इमारतींकरीता मुंबईसाठी सध्या लागू असलेल्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदींमुळे मर्यादा येत असल्याने अशा वैशिष्टपूर्ण इमारती उभारणे शक्य व्हावे व वास्तुकलेस चालना मिळावी याकरीता आयकॉनिक इमारती करीता नवीन धोरण शासनाने तयार केले आहे. आयकॉनिक इमारती उभारण्यासाठी मुंबईच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये स्वतंत्र तरतुद समाविष्ट करण्यासाठी नियमावलीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमाचे कलम ३७ (१) अन्वये सदर नियमावलीमध्ये फेरबदल करण्याबाबत मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले

Featured post

Lakshvedhi