Monday, 11 December 2023

प्रधानमंत्री आणि राज्यपालांचा विकसित भारत@२०४७ निमित्त कुलगुरूंशी संवाद

 प्रधानमंत्री आणि राज्यपालांचा विकसित भारत@२०४७ निमित्त कुलगुरूंशी संवाद




विकसित भारत संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे

 -  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

विकसित भारताच्या उभारणीसाठी विद्यापीठ, शैक्षणिक संस्थासह विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा

राज्यपाल रमेश बैस

मुंबईदि. ११ : देशाच्या युवाशक्तीला दिशा देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नागरिकांच्या वैयक्तिक सहभागातूनच राष्ट्रउभारणी होते.  विकसित भारताच्या संकल्पनेला प्राधान्य देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी विकसित भारत या संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावेअसे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

विकसित भारत @२०४७च्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील राज्यपाल, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू, सार्वजनिकखाजगी आणि अभिमत विद्यापीठांचे कुलगुरू, प्र कुलगुरूकुलसचिव यांच्याशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला.

महाराष्ट्रात राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली विकसित भारत@२०४७ च्या संकल्पनांवर विचार-विमर्श करण्यासाठी राजभवन येथील दरबार हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सर्व अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू, खाजगी विद्यापीठ, अभिमत विद्यापीठांचे  कुलगुरू, प्रकुलगुरुशैक्षणिक संस्था प्रमुख उपस्थित होते.

दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधताना प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणालेविकसित भारताच्या उभारणीत  'विकसित भारत@२०४७' यामध्ये 'व्हॉइस ऑफ यूथ’ (Viksit Bharat@2047: Voice of Youth) हे व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) उपलब्ध करुन दिले आहे. विकसित भारत संकल्पनेवर सामूहिक विचार करण्यासाठी हा मंच उपलब्ध आहे. युवाशक्तीमध्ये विचारांची विविधता असून या उपक्रमाचा उद्देश विकसित भारताच्या निर्मितीसाठी तरुणांनी एकत्रित असणे गरजेचे आहे. यामुळेच या उपक्रमात  युवकांनी मोठ्या संख्येने  सहभागी व्हावेआणि विकसित भारतासाठी आपले योगदान द्यावे.

प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणालेआपले ध्येय,संकल्प विकसित भारतासाठी असले पाहिजे, याद्वारे सुसंस्कारित, बुद्धिमान, अशी युवा पिढी तयार होईल आणि आगामी काळात देशाचे नेतृत्व करेल, देशाला योग्य दिशा देईल. डिजिटल इंडियास्वच्छता अभियान यासह कोरोना काळ आपण पहिला आहे. युवा शक्तीमध्ये परिवर्तन करण्याची ताकद आहे. देश उत्तुंग भरारी घेत आहे. अनेक देशांनी योग्य वेळेत जलद बदल करुन त्या ठराविक कालावधीत देशाचा विकास केला आहे.  भारतासाठीसुद्धा आता हीच योग्य वेळ आहे.  अमृत काळाच्या प्रत्येक क्षणी आपल्यापुढे भारताला विकसित देश म्हणून उभे करण्याचाच ध्यास असला पाहिजे. असेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले.

विकसित भारत @२०४७'  संकल्पनेत प्रत्येकाने आपल्या विचारांच्या कक्षा ओलांडून परिघाबाहेरील वेगळा विचार करावा. विकसित भारतासाठी उपयुक्त सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले असून पाठवलेल्या  सूचनांची निवड करून  पहिल्या दहा चांगल्या सूचना मांडणाऱ्या व्यक्तींना विशेष सन्मानित करण्यात येईल, असेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले.

विकसित भारताच्या उभारणीसाठी शैक्षणिक संस्थासह विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा

राज्यपाल रमेश बैस

राज्याला ज्ञान आणि शिक्षणाचा समृद्ध वारसा लाभला आहे. राज्यातील  विद्यापीठेउच्च शिक्षण संस्था शिक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत आहेत. २०४७ पर्यंत विकसित भारत होण्यासाठी विद्यापीठ, शिक्षण संस्थांसह विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी सांगितले.

समाज आणि राष्ट्रासाठी विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांनी लोकाभिमुख वार्षिक महोत्सव आयोजित करावे. शिक्षण प्रणालीमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना, नवनवीन उपक्रम यांचा वापर करणे गरजेचे आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नवकल्पनांना  प्रोत्साहन देण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीमध्ये एक बेंचमार्क ठरावा, अशा सूचनाही राज्यपालांनी यावेळी केल्या.

 आज देश अनेक क्षेत्रात प्रगती करीत आहे. आशियाई खेळांमधील कामगिरीजन-धन खातीकोविड काळात लसींचा विकासचांद्रयान मिशनटीबी नियंत्रणडिजिटल पायाभूत सुविधांची निर्मिती यामध्ये उत्तम कामगिरी केली आहे. तसेच जी-२०शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली आहे. जपानजर्मनीसिंगापूर आणि दक्षिण कोरियासारख्या देशांनी महान राष्ट्र बनण्यासाठी मोठी झेप घेतली असून भारतासाठी हीच योग्य वेळ आहे. भारताला २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी सर्वांनी सहभाग द्यावाअसे आवाहनही राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी केले.

विकसित भारत संकल्पनेचे लोकचळवळीत रूपांतर व्हावे

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळात देशाच्या विकासासाठी नवीन दृष्टिकोन समोर ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रा  अभियान सुरू केले आहे. विकसित भारत संकल्प यात्रेचे लोकचळवळीत  रूपांतर होणे गरजेचे  आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्यलढ्यात सर्व समाजघटकांनी सहभाग घेतला होता. तसाच सहभाग विकसित भारत उपक्रमात द्यावा.

जी-२० परिषदेच्या माध्यमातून प्रधानमंत्री यांनी 'वसुधैव कुटुम्बकम' असा संदेश जगाला दिला आहे. समाजकारणराजकारणअर्थकारणयामध्ये नवीन दृष्टिकोन देण्यासाठी विकसित भारत अभियानाच्या माध्यमातून युवकांनीशिक्षणसंस्थांनी आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असे श्री.प्रधान यांनी सांगितले. चर्चासत्रात शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी विकसित भारत संकल्पना यावर विचार मांडले. चर्चासत्र झाले.

00000


निर्माता रत्नाकर कुमार की भोजपुरी फिल्म जया का फर्स्ट लुक आउट, माही श्रीवास्तव और दया शंकर पांडे दिखे नए अंदाज में

 निर्माता रत्नाकर कुमार की भोजपुरी फिल्म जया का फर्स्ट लुक आउट, माही श्रीवास्तव और दया शंकर पांडे दिखे नए अंदाज में




एक बार फिर से वर्ल्डवाइड रिकार्ड्स भोजपुरी सिनेमा जगत में धमाल मचाने को तैयार खड़ी है। निर्माता रत्नाकर कुमार की माही श्रीवास्तव स्टारर भोजपुरी जया का फर्स्ट लुक आउट कर दिया गया है। जिसमें माही श्रीवास्तव और दया शंकर पांडे नजर आ रहे हैं। फिल्म के फर्स्ट लुक के साथ इसके टीजर की रिलीजिंग डेट को भी घोषणा की गई है। कल यानी कि 12 दिसंबर को जया का टीजर रिलीज किया जाएगा। जिसकी घोषणा निर्माता रत्नाकर कुमार ने सोशल मीडिया के माध्यम की है। फिल्म के फर्स्ट लुक में नदी घाट जलती हुई चिता, मंदिर और कुछ लोग खड़े हुए नजर आ रहे हैं। जिसमें माही श्रीवास्तव जलती हुई चिता को अपने हाथ मे पकड़े बांस से सही कर रही है। वही पास में बैठे दया शंकर पांडे देहाती लुक में दिखाई दे रहे हैं। जिस तरह से पूरे पोस्टर को ग्रे शेड दिया गया उससे ये प्रतीत होता है कि फिल्म बहुत ही ज्यादा इंटेंससिटी के साथ बनाई गई है। वही माही का नए लुक में नया हेयरस्टाइल सोने पर सुहागा जैसे लग रहा है। जया के फर्स्ट लुक में माही श्रीवास्तव को देखकर ऐसा लग रहा है कि ये फिल्म माही के कैरियर की बेहतरीन फिल्मों में से एक होने वाली है। 



इस फिल्म में माही का किरदार बहुत ही स्ट्रॉग होने वाला है। वही इसमें सत्यमेव जयते, हसीन दिलरुबा, गुलाम, लगान, गंगाजल, स्वदेश जैसी कई सुपरहिट फिल्मों में काम कर चुके बॉलीवुड अभिनेता दयाशंकर पांडेय भी नजर आने वाले हैं। जिन्होंने सिनेमा जगत में अपना अमूल योगदान दिया है। वे जया में बहुत ही महत्वपूर्ण किरदार निभाने जा रहे हैं।  उनका भोजपुरी फिल्म जया में होना इसके हिट होने की पूरी गारंटी है। फिल्म में दयाशंकर अपने अभिनय से दर्शकों को एक बार फिर से मंत्र मुग्ध करने वाले हैं। फिलहाल फिल्म की कहानी क्या होने वाली है इसके बारे में निर्माता द्वारा कोई भी जानकारी नहीं दी गई है। 

वर्ल्डवाइड चैनल और जितेंद्र गुलाटी प्रस्तुत इस फ़िल्म के निर्माता रत्नाकर कुमार और को प्रोड्यूसर निवेदिता कुमार हैं वही इसके निर्देशन की भागदौड़ धीरू ठाकुर ने संभाल रखी हैं। वही फिल्म को अपने एक अलग विजन के साथ डीओपी समीर सय्यद फिल्माने वाले हैं। और फिल्म का लेखन की जिम्मेदारी एक्टर और राइटर धर्मेंद्र सिंह ने ले रखी है। फिल्म के लिरिक्स समीर सय्यद ने लिखे हैं। वही फिल्म का म्यूजिक साहिल खान एंड धीरू यादव,लिरिक्स शकील आज़मी,  एग्जेक्यूटिव प्रोड्यूसर राजेश सिरसट, बिज़नेस हेड इमरोज़ अख्तर(मुन्ना), कोरियोग्राफर महेश आचार्य, एडिटर सनी सिंह, डीआई निमेष चौधरी, बैकग्राउंड म्यूजिक एसएस ब्रदर, मिक्सिंग इंजीनियर सरोज शर्मा, वीएफएक्स सोनू मधेसिया,सिंक साउंड शत्रुघ्न सिंह,एसोसिएट डिरेक्टर सतीश दुबे, आर्ट सिकंदर विश्कर्मा एंड चंदन आर्ट, प्रोडक्शन जुबेर शाह, स्टिल फोटोग्राफर पंकज सक्सेना,पब्लिसिटी डिजाइन सागर सिन्हा हैं।
 फिल्म में माही श्रीवास्तव, दया शंकर पांडे, सुकेश आनंद, मनु कृष्णा, महेश आचार्य, धर्मेंद्र सिंह, राव रणविजय, ओमी कश्यप, रंभा साहनी, सोनाली मिश्रा, जुबेर शाह, योगेश पांडे, सोनू कुमार, निरंजन चौबे, अनामिका राय, नीरज कुमार सिंह, अनिता तिवारी, राम बिलास सिंह, सरिता सिंह, उत्पल सिंह, अभिषेक सिंह हैं।



First look out of producer Ratnakar Kumar's Bhojpuri film Jaya, Mahi Srivastava and Daya Shankar Pandey seen in a new style.



Once again Worldwide Records is ready to create a stir in the Bhojpuri cinema world. The first look of producer Ratnakar Kumar's Mahi Srivastava starrer Bhojpuri Jaya is out. In which Mahi Srivastava and Daya Shankar Pandey are seen. Along with the first look of the film, the release date of its teaser has also been announced. Jaya's teaser will be released tomorrow i.e. on 12th December. Which has been announced by producer Ratnakar Kumar through social media. In the first look of the film, river ghat, burning pyre, temple and some people are seen standing. In which Mahi Srivastava is correcting the burning pyre with the bamboo held in her hand. Daya Shankar Pandey sitting nearby is seen in a rustic look. The way the entire poster has been given a gray shade, it appears that the film has been made with a lot of intensity. Mahi's new hairstyle in her new look looks like icing on the cake. Seeing Mahi Srivastava in the first look of Jaya, it seems that this film is going to be one of the best films of Mahi's career.



Mahi's character is going to be very strong in this film. Bollywood actor Dayashankar Pandey, who has worked in many superhit films like Satyamev Jayate, Haseen Dilruba, Ghulam, Lagaan, Gangajal, Swadesh, is also going to be seen in it. Who has made an invaluable contribution to the world of cinema. He is going to play a very important character in Jaya. His presence in Bhojpuri film Jaya is a complete guarantee of its being a hit. Dayashankar is going to once again mesmerize the audience with his acting in the film. At present, no information has been given by the producer about what the story of the film is going to be.

Presented by Worldwide Channel and Jitendra Gulati, the producer of this film is Ratnakar Kumar and co-producer Nivedita Kumar, while its direction is handled by Dhiru Thakur. DOP Sameer Syed is going to film the same film with his own different vision. And actor and writer Dharmendra Singh has taken the responsibility of writing the film. The lyrics of the film have been written by Sameer Sayyad. Music of the same film Sahil Khan and Dhiru Yadav, Lyrics Shakeel Azmi, Executive Producer Rajesh Sirsat, Business Head Imroz Akhtar (Munna), Choreographer Mahesh Acharya, Editor Sunny Singh, DI Nimesh Choudhary, Background Music SS Brother, Mixing Engineer Saroj Sharma, VFX Sonu Madhesia, Sync Sound Shatrughan Singh, Associate Director Satish Dubey, Art Sikandar Vishkarma & Chandan Art, Production Zuber Shah, Still Photographer Pankaj Saxena, Publicity Design Sagar Sinha.
  The film stars Mahi Srivastava, Daya Shankar Pandey, Sukesh Anand, Manu Krishna, Mahesh Acharya, Dharmendra Singh, Rao Ranvijay, Omi Kashyap, Rambha Sahni, Sonali Mishra, Zuber Shah, Yogesh Pandey, Sonu Kumar, Niranjan Chaubey, Anamika Rai, Neeraj Kumar. Singh, Anita Tiwari, Ram Bilas Singh, Sarita Singh, Utpal Singh, Abhishek Singh.

चेंबूरमधील हिंदी शाळेतील विषबाधा प्रकरणी फॉरेन्सिक अहवाल मागविणार

 चेंबूरमधील हिंदी शाळेतील विषबाधा प्रकरणी फॉरेन्सिक अहवाल मागविणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

               नागपूरदि. ११ : मुंबईतील चेंबूरमधील आणिकगाव येथील मुंबई महानगरपालिकेच्या हिंदी शाळेतील १६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणासंबंधी न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) अहवाल तत्काळ मागविण्यात येईलअशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

              यासंदर्भात सदस्य आमदार अबू आजमीप्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

               १३ ऑक्टोबर रोजी आणिकगाव मनपा हिंदी शाळेमधील माध्यान्ह भोजनाच्या सेवनानंतर १६ विद्यार्थ्यांना उलटी व मळमळ सुरू झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकारामुळे संबंधित आहार पुरवठा करणाऱ्या संस्थेचे कामकाज काढून घेण्यात आले आहे. तसेच त्या संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाला नसल्यामुळे अंतिम कारवाई झालेली नव्हती. त्या शाळेतील १८९ विद्यार्थ्यांनी अन्नाचे सेवन केले होते आणि ५१ इतर मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी अन्नाचे सेवन केले होतेत्यापैकी १६ विद्यार्थ्यांना त्रास झाला होता. हा त्रास कशामुळे झाला हे तपासण्यासाठी फॉरेन्सिकची मदत घेण्यात आली होती. त्याचा अहवाल मागवण्यात येणार आहेअशी माहिती श्री. फडणवीस यांनी सभागृहात दिली.

विद्यार्थ्यांना दर्जेदाररुचकर पोषण आहारासाठी समिती

- मंत्री दीपक केसरकर

                 ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोषण आहारातील वस्तू तपासून पाठवल्या जातात. ज्या ठिकाणी मध्यवर्ती किचन आहे त्या ठिकाणी शिजवलेले अन्न तपासले जातेत्याचा दर्जा राखण्यासाठी संबंधितांना प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत राज्यातील २५ जिल्ह्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असून वर्षअखेर पर्यंत उर्वरित दहा जिल्ह्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईल. ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोषण आहार दर्जेदार आणि रुचकर असावा यासाठी समिती तयार करण्यात येणार असून त्याच्या पाककृती ठरविण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भात महिनाअखेर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात मुलांना आठवड्यातून एकदा अंडी आणि केळी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी  सांगितले.

               ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोषण आहाराचा पुरवठा ठेकेदारांकडून होत नाही. हा पुरवठा संस्थेच्या माध्यमातून केला जातो. ग्रामीण भागात धान्य आणि वस्तू तपासून पाठवताना जी प्रक्रिया राबविली जाते ती प्रक्रिया शहरी भागासाठीही राबविली जाईलअशी माहितीही शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी सभागृहात दिली.

          यावेळी सदस्य सर्वश्री समाधान अवताडेअशोक चव्हाणमनीषा चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

0000

आक्सापूर ते चिंतलधाबा या रस्ता दुरुस्तीचे उर्वरित काम वर्षभरात पूर्ण करणार

 आक्सापूर ते चिंतलधाबा या रस्ता दुरुस्तीचे

उर्वरित काम वर्षभरात पूर्ण करणार

- मंत्री रवींद्र चव्हाण

            नागपूरदि. ११ : बामणी-राजुरा महामार्गावरील आक्सापूर ते चिंतलधाबा या मार्गाची अतिवृष्टीमुळे झालेल्या दुरावस्थेनंतर या मार्गावर दुरुस्ती करण्यात येत आहे. साडेसहा किलोमीटर लांबीच्या रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे वर्षभरात पूर्ण करण्यात येईल. याशिवायराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असलेल्या रस्त्यांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईलअशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत दिली.

यासंदर्भात सदस्य सुभाष धोटे यांनी प्रश्न विचारला होता.

              मंत्री श्री. चव्हाण म्हणाले कीआक्सापूर ते चिंतलधाबा प्रजिमा- २४ या रस्त्याची एकूण लांबी ७.५ कि.मी. आहे. या रस्त्यावर ६.५ कि.मी. लांबीमध्ये रुंदीकरण व मजबुतीकरण तसेच डांबरीकरणाचे काम मार्च २०२३ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेली रस्त्यांची संबंधित कंत्राटदारांकडून दुरुस्ती करण्यात येत आहे. उर्वरित रस्त्याचे रुंदीकरणमजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचे कार्यारंभ आदेश दिनांक ०४ ऑक्टोबर २०२३ रोजी देण्यात आले असून हे काम ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईलअसे त्यांनी सांगितले

            वरोरा-चंद्रपूर-बामणी या राज्यमार्गावरील बल्लारपूर ते बामणी ही १३.८०० कि.मी. लांबीचा रस्ता खासगीकरणांतर्गत प्रकल्पामध्ये समाविष्ट असूनत्याची देखभाल व दुरुस्तीची कामे संबंधित कंत्राटदारांकडून करुन घेण्यात आली असल्याचेही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही उपप्रश्न विचारले.

000

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 'शाळेत चला अभियान' राबविणार

 शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी

'शाळेत चला अभियानराबविणार

 - मंत्री दीपक केसरकर

            नागपूरदि. ११ : राज्यात ३ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात 'शाळेत चला अभियानराबविण्यात येईलअशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली.

             मंत्री श्री. केसरकर म्हणाले की१७ ऑगस्ट२०२३ ते ३१ ऑगस्ट२०२३ या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात राज्यात १६२४ मुले व १५९० मुली असे एकूण ३२१४ बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत. या सर्वेक्षणानुसार संपूर्ण मुंबईत एकूण ३५६ बालके शाळाबाह्य आढळून आले असून ही सर्व ३५६ बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्यात ३८० बालके शाळाबाहय आढळून आले असून त्यापैकी २९७ बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेतरायगडमध्ये ३८ बालके शाळाबाहय आढळून आले असून ती सर्व बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. तर पालघर मध्ये ९२८ बालके शाळाबाहय आढळून आले.  सर्वेक्षणाच्या कालावधी मध्ये ७१ बालके व सर्वेक्षणाच्या कालावधी नंतर ९४ अशी एकूण १६५ बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. उर्वरीत ७६३ बालकांना देखील नजीकच्या शाळेत दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

           राज्यात विशेषत: पालघरठाणे आणि बुलढाणा या जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासंदर्भात विशेष लक्ष दिले जाईल. शालेय शिक्षण विभागमहिला व बालकल्याण आणि नगरविकास विभागाच्या समन्वयातून शाळांची दुरुस्तीशाळेतील विद्यार्थी संख्येत वाढ आदी बाबींवर लक्ष दिले जाईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

            यासंदर्भात सदस्य जयंत पाटील यांनी प्रश्न विचारला होता.

शिक्षक भरती प्रक्रिया सुरू

            राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हानिहाय बिंदूनामावली अंतिम करण्यात आली आहे. आता विद्यार्थांना पसंती क्रमांक देण्यास सांगितले जाईल. दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.

            या वेळी सदस्य ॲड. आशिष शेलारनाना पटोलेॲड. यशोमती ठाकूरयोगेश सागर आणि बाळासाहेब थोरात यांनी उपप्रश्न विचारले.

000

येईल *चाळीशी येईल *पन्नाशी

 ⚜️🔱⚜️🔱⚜️🔱⚜️🔱⚜️

एक सुरेख कविता...


                   🌸जगणं 🌸

           

        येईल *चाळीशी

       येईल *पन्नाशी 

        करायची नाही 

        कुणीच *चिंता,*

        प्रत्येक दिवस 

      मजेत जगायचा

        वाढवायचा नाही 

        अपेक्षांचा *गुंता.* 


       वय झालं 

     म्हातारपण आलं,

       उगाच *कोकलत* 

       बसायचं नाही.

       विनाकारण *बाम* लावून,

       चादरीत *तोंड* खुपसायचं नाही.


       तुम्हीच सांगा 

      छंद जोपासायला,

      वयाचा संबंध* असतो कां ?

      रिकामटेकडं *घरात* 

              बसून

        माणूस *आनंदी* 

        दिसतो कां ?


        पोटा-पाण्यासाठी 

       *पोरं-सुना*

        *घर* सोडून जाणारच, 

         प्रत्येकाच्या 

        आयुष्या* मध्ये

         असे *रितेपण* 

         येणारच. 


         *करमत* नाही 

         *करमत* नाही

         सारखे-सारखे 

        *म्हणायचे* नाही,

       *आवडत्या कामात*

        *दिवस घालवायचा*

         उगाचच *कुढत* 

         बसायचं   नाही.


         घरातल्या *घरात* 

         वा *बागेत*

       *हिंडाय-फिरायला*  

        जायचं,

         वय जरी *वाढलं* 

        असलं तरी

         मनपसंत *गाणं* 

         मनमोकळं गायचं.


          *गुडघे* गेले,  

    *कंबर* गेली

          नेहमी नेहमी 

    *कण्हायचं* नाही,

          आता आपलं 

          काय    राहिलं?

          हे फालतू वाक्य कधीच        *म्हणायचं* नाही.


         पिढी दर पिढी *चालीरीतीत*

         थोडे फार *बदल* होणारच, 

         पोरं-पोरी त्यांच्या *संसारात* 

         कळत नकळत *गुंतणारच.* 


         तू-तू, मै-मै, जास्त *अपेक्षा*

         कुणाकडूनही *करायची*    नाही,

         मस्तपैकी *जगायचं* सोडून

         रोज थोडं थोडं *मरायचं* नाही.


          स्वत:च स्वत:ला *समजवायचं* असतं

          पुढे पुढे *चालत* 

  *राहायचं     असतं,*

          वास्तू *तथास्तू* 

        *म्हणत असते*

          हे उमजून निरामय *जगायचं* असतं.


  *चाळीशी पन्नाशी पर्याय पोहचलेल्या 

*सर्व  मित्रांमैत्रिणींना समर्पित. *

🌸🌸 🌹 🌸🌸

Our Ancient 🇮🇳 Bharatiya Sages were actually the scientists.*

 *Our Ancient 🇮🇳 Bharatiya Sages were actually the scientists.* They've given certain Crucial HEALTH TIPS in Sanskrit translated into English for common understanding.


*Highly relevant even today !*


*1. अजीर्णे भोजनं विषम्।* 

If previously taken Lunch is not digested..taking Dinner will be equivalent to taking Poison. Hunger is one signal that the previous food is digested 


*2. अर्धरोगहरी निद्रा।*

Proper sleep cures half of the diseases..


*3 मुद्गदाली गदव्याली।*

Of all the Pulses, Green grams are the best. It boosts Immunity. Other Pulses all have one or the other side effects. 


*4. भग्नास्थि-संधानकरो लशुनः।*

Garlic even joins broken Bones.. 


*5. अति सर्वत्र वर्जयेत्।*

Anything consumed in Excess, just because it tastes good, is not good for Health. Be moderate. 


*6. नास्ति मूलमनौषधम्।*

There is No Vegetable that has no medicinal benefit to the body.. 


*7.  न वैद्यः प्रभुरायुषः।*

No Doctor is capable of giving Longevity. (Doctors have limitations.) 


*8. चिंता व्याधि प्रकाशाय।*

Worry aggravates ill-health.. 


*9. व्यायामश्च शनैः शनैः।*

Do any Exercise slowly.

(Speedy exercise is not good.) 


*10. अजवत् चर्वणं  कुर्यात्।*

Chew your Food like a Goat.

(Never Swallow food in a hurry. 

Saliva aids first in digestion.) 


*11.  स्नानं नाम मनःप्रसाधनकरंदुः स्वप्न-विध्वंसनम्।*

 Bath removes Depression.

 It drives away Bad Dreams.. 


*12. न स्नानमाचरेद्  भुक्त्वा।*

Never take Bath immediately after taking Food.  (Digestion is affected). 


*13. नास्ति मेघसमं तोयम्।*

No water matches Rainwater in purity.. 


*14.  अजीर्णे भेषजं वारि।*

When there is  indigestion taking plain water serves like medicine.


*15. सर्वत्र नूतनं  शस्तं, सेवकान्ने पुरातने।*

Always prefer things that are Fresh.. 

Whereas Rice and Servant are good only when they are old.


*16. नित्यं सर्वा रसा भक्ष्या:।*

Take the food that has all six tastes.

(viz: Salt, Sweet, Bitter, Sour, Astringent and Pungent). 


*17. जठरं पूरायेदर्धम् अन्नैर्, भागं जलेन च।*

*वायोः संचरणार्थाय चतर्थमवशेषयेत्।*

Fill your Stomach half with Solids, 

(a quarter with Water and rest leave it empty.)


*18. भुक्त्वा शतपथं गच्छेद् यदिच्छेत् चिरजीवितम्।*

Never sit idle after taking Food.

Walk for at least half an hour. 


*19. क्षुत्साधुतां जनयति।*

Hunger increases the taste of food..

In other words, eat only when hungry.. 


*20. चिंता जरा नाम मनुष्याणाम्* 

Worrying speeds up ageing.. 


*21. शतं विहाय भोक्तव्यं, सहस्रं स्नानमाचरेत्।*

When it is time for food, keep even 100 jobs aside. 


*22. सर्वधर्मेषु मध्यमाम्।*

Choose always the middle path. Avoid going for extremes in anything


*Golden words of wisdom in Sanskrit by our sages.*


*Please share with your loved ones.*

Featured post

Lakshvedhi