Sunday, 4 June 2023

वजन वाढवण्यासाठी जाड होण्यासाठी उपाय

 *वजन वाढवण्यासाठी  जाड होण्यासाठी उपाय

खालील दिलेल्या घरगुती उपायांचा नियमित अवलंब केल्यास आपण वजन वाढवू शकता. चला तर मग बघूयात वजन वाढवण्याचे काही गुणकारी उपाय.


पूर्ण झोप – वजन वाढवण्यासाठी फायदेशीर


हल्लीच्या धावपळ व कामाचा अतिरिक्त ताण असल्याने आपली झोप कमी होते व त्यांचे पडसाद आपल्या शरीरावर आपल्याला जाणवतात त्यामुळे भरपूर झोप घ्या. दररोज कमीत कमी ७ तासांची झोप ही तुमच्या शरीराला गरजेची आहे. चांगली झोप घेतल्याने देखील वजन वाढण्यास मदत होते. तुमच्या शरीराला पुरेसा आराम मिळाल्यास तुम्ही जे काही खाता त्याच्या तुमच्या शरीरावर चांगला परिणाम दिसतो. त्यामुळे तुम्हाला जर वजन वाढवायचे असेल तर नियमित पणे पुरेशी झोप गरजेची आहे.


बटाटा – वजन वाढवण्यासाठी सर्वोत्तम उपाय


बटाटा – वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

वजन वाढवण्यासाठी बटाटयाचा तुमच्या जेवणात सहभाग असणे गरजेचे आहे. बटाटामध्ये कार्बेहाइड्रेटस असते जे की तुमचे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर बटाटा खाल्लाच पाहिजे. शक्यतो उकडलेला बटाटा खावा आणि तळलेला बटाटा खाणे टाळा. असे केल्याने तुम्हाला 2 महिन्यांमध्ये फरक दिसायला सुरवात होईल.


केळे – वजन वाढवण्यासाठी उपयुक्त


केळे – वजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय

केळ हा एक प्रकारे संपूर्ण आहार मानला जातो.केळयात असणारे कॅलरीज व कार्बोहायड्रेट वजन वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे दररोज किमान दोन केळी खालयाने लवकरच तुम्हाला फरक जाणवेल.


खजूर


खजूर आणि दूध – जाड होण्यासाठी उपाय

खजूर खल्ल्यानेही वजन वाढण्यास मदत होते. रोज रात्री दूधात खजूर भिजत ठेवून ते खजूर सकाळी खाल्याने व दूध पियाल्यानेही वजन वाढवण्यास मदत होतो. हा प्रयोग तुम्ही कमीत कमी २ महीने सलग न चुकता केल्यास तुम्हाला तुमच्या वजनात आमुलार्ग बदल झालेला दिसेल.


मनुका


मनुका – जाड होण्यासाठी उपाय

मनुका रात्री पाण्यात टाकून भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करा. मनुका हा फँटस ला हेल्दी कॅलरीजमध्ये बदलतो ज्यामुळे तुमचे वजन वाढते. मनुकासोबतच तुम्ही आक्रोड व बदाम देखील नियमित पणे खाऊ शकता. सतत दोन महिने जरी तुम्ही हा प्रयोग केल्यास तुम्हाला तुमचे वजन वाढल्याचे नक्की जाणवेल.


नारळाचं तेल


नारळाचे तेल

तुम्ही आता तुमच्या स्वयंपाकामध्ये मोहरी,सूर्यफूल किंवा शेंगदाणा तेल वापरत असाल पण काही दिवस तुम्ही जेवण हे मोहरी किंवा कोणत्याही रिफाइंड ऑईलमध्ये बनवण्यापेक्षा नारळाच्या तेलात बनवावे. नारळांच तेल हे दुबळेपणा दूर करून वजन वाढवण्यास गुणकारी आहे.दक्षिणे कडील लोक नारळाचे तेल आहारात वापरतात आपल्या कडच्या लोकांना त्याची सवय नसल्यामुळे ते आपल्याला नको वाटते परंतु नारळाचे तेल आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे.


काळे चणे


काळे चणे

काळे चणे वजन वाढवण्यास फायदेशीर ठरतात. काळया चण्यांमध्ये प्रोटीन असतात जे की तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असतात. खजूर आणि मनुक्या प्रमाणेच रोज रात्री थोडे काळे चणे पाण्यात भिजत ठेवून सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करा. तुमचे वजन वाढण्यास नक्कीच मदत होईल.


अश्वगंधा

वजन वाढवण्यासाठी अश्वगंधा हा आयुर्वेदिक पर्याय आहे. एक ग्लास दूधात साधारण पणे २ चमचे अश्वगंधा पावडर मिसळून पिल्याने त्याचा नक्कीच वजन वाढण्यास फायदा होतो. दिवसांतून दोन वेळा याचे सेवन करावे.असे केल्यास साधारण २ महिन्यांमध्ये तुम्हाला तुमच्या वजनात फरक जाणवेल.


   🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿



*माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद 🙏🏻*



Saturday, 3 June 2023

वट पौर्णिमा

 


श्री स्वामी समर्थ मठ पनवेल

 


ठाणे गजानन महाराज प्रसाद था ली छा अनुभव

 


आज जो भारत में रेलवे है..उसको भारत में कौन लाया ?*

 💥 *आज जो भारत में रेलवे है..उसको भारत में कौन लाया ?*


*आपका उत्तर ब्रिटिश होगा।*


*कैसा रहेगा अगर मैं कहूं कि ब्रिटिश सिर्फ विक्रेता थे, यह वास्तव में एक भारतीय का स्वप्न था।*


*भारतीय गौरव को छिपाने के लिए हमारे देश की पूर्व सरकारों के समय इतिहास से बड़ी एवं गम्भीर छेड़छाड़ की गई।*


*रेलवे अंग्रेजों के कारण नहीं बल्कि नाना के कारण भारत आयी। भारत में रेलवे आरम्भ करने का श्रेय हर कोई अंग्रेजों को देता है लेकिन श्रीनाना जगन्नाथ शंकर सेठ मुर्कुटे के योगदान और मेहनत के बारे में कदाचित कम ही लोग जानते हैं।*


*१५ सितंबर १८३० को दुनिया की पहली इंटरसिटी ट्रेन इंग्लैंड में लिवरपूल और मैनचेस्टर के बीच चली। यह समाचार हर जगह फैल गया। बम्बई (आज की मुंबई) में एक व्यक्ति को यह बेहद अनुचित लगा। उन्होंने सोचा कि उनके गांव में भी रेलवे चलनी चाहिए।*


*अमेरिका में अभी रेल चल रही थी और भारत जैसे गरीब और ब्रिटिश शासित देश में रहने वाला यह व्यक्ति रेलवे का स्वप्न देख रहा था। कोई और होता तो जनता उसे ठोकर मारकर बाहर कर देती लेकिन यह व्यक्ति कोई साधारण व्यक्ति नहीं था। यह थे बंबई के साहूकार श्रीनाना शंकरशेठ, जिन्होंने स्वयं ईस्ट इंडिया कंपनी को ऋण दिया था.. है न आश्चर्यजनक।*


*श्रीनाना शंकरशेठ का मूल (वास्तविक) नाम था जगन्नाथ शंकर मुर्कुटे, जो बंबई से लगभग १०० कि. मी. मुरबाड़ से थे और पीढ़ीगत रूप से समृद्ध थे। उनके पिता अंग्रेजों के बड़े नामी साहूकार थे। उन्होंने ब्रिटिश - टीपू सुल्तान युद्ध के समय बहुत धन अर्जित किया था। उनका एक मात्र पुत्र नाना थे। यह बालक मूँह में स्वर्ण चम्मच लेकर पैदा हुआ था लेकिन धन ही नहीं अपितु ज्ञान और आशीर्वाद का हाथ भी उसके सिर पर था। पिता ने एक विशेष अध्यापक रख कर अपने पुत्र को अंग्रेजी आदि की शिक्षा देने की भी व्यवस्था की थी। अपने पिता की मृत्यु के उपरांत, उन्होंने गृह व्यवसाय का बृहत विस्तार किया।*


*जब विश्व के अनेक देश अंग्रेजों के सामने नतमस्तक थे, तब ब्रिटिश अधिकारी नाना शंकरशेठ के आशीर्वाद के लिए अपने पैर रगड़ते थे। अनेक अंग्रेज उनके अच्छे मित्र बन गए थे।*


*बंबई विश्वविद्यालय, एलफिन्स्टन कॉलेज, ग्रांट मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, जेजे स्कूल ऑफ आर्ट्स, बंबई में कन्याओं के लिए पहला विद्यालय व बंबई विश्वविद्यालय नाना द्वारा स्थापित किये गये थे।*


*इसलिए श्रीनाना शंकरशेठ ने बंबई में रेलवे प्रारंभ करने का विचार बनाया। वर्ष था १८४३, तब वे अपने पिता के मित्र सर जमशेदजी जीजीभाय उर्फ जे जे के पास गए। श्रीनाना के पिता की मृत्यु के उपरांत वे श्रीनाना के लिए पिता तुल्य थे। उन्होंने सर जेजे को अपना विचार बताया, उन्होंने इंग्लैंड से आए सर्वोच्च न्यायालय के न्यायाधीश सर थॉमस एर्स्किन पेरी की भी राय ली कि क्या पारले, बंबई में रेलवे का आरंभ किया जा सकता है ?*


*वे भी इस विचार से चकित थे। इन तीनों ने मिलकर भारत में इंडियन रेलवे एसोसिएशन की स्थापना की।*


*उस समय कंपनी सरकार का भारत में रेलवे बनाने का कोई विचार नहीं था लेकिन जब श्री नाना शंकरशेठ, सर जेजे, सर पैरी जैसे लोगों ने कहा कि वे इस कार्य के लिए गंभीरता से इच्छुक हैं तो उन्हें इस ओर ध्यान देना पड़ा। १३ जुलाई १८४४ को कंपनी ने सरकार को एक प्रस्ताव पेश किया।*


*बंबई से कितनी दूर तक रेल की पटरी बिछाई जा सकती है, इस पर प्रारंभिक रिपोर्ट तैयार करने की आज्ञा दी गई। उसके पश्चात "बॉम्बे कमेटी" का गठन किया गया। नाना ने कुछ अन्य बड़े अंग्रेज व्यापारियों, अधिकारियों, बैंकरों को एकत्रित किया और ग्रेट इंडियन रेलवे की स्थापना कर दी जिसे आज भारतीय रेल के नाम से जाना जाता है।*


*अंत में दिन ढल गया। दिनांक १६ अप्रैल १८५३ को मध्यान्ह ३.३० बजे ट्रेन बंबई के बोरीबंदर स्टेशन से थाना (ठाणे) के लिए रवाना हुई। इस ट्रेन में १८ डिब्बे और ३ लोकोमोटिव इंजन थे। इस ट्रेन के यात्रियों में श्री नाना शंकरसेठ एवं जमशेदजी जीजीभाय टाटा भी थे, जिसे विशेष रूप से अपनी पहली यात्रा के लिए फूलों से सजाया गया था।*


*नमन है श्रीनाना शंकरसेठ जी को 💐👏*


*कृपया यह अनमोल जानकारी अपने अन्य मित्रों व परिजनों से अवश्य साझा करें।*🙏🌹👍❤️🎉❤️


https://en.m.wikipedia.org/wiki/Jagannath_Shankarseth

नागालँड tribal dance


 

अपूर्ण झोप वजन, लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकते हे तुम्हांला माहिती आहे का

 *अपूर्ण झोप वजन, लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकते हे तुम्हांला माहिती आहे का ?*


तुम्हाला अपरात्री मध्येच भूक लागते का? मध्यरात्री खाणे ही आजकाल सामान्य सवय दिसू लागली आहे, पण ही सवय चांगली नाही.आपल्या रात्रीच्या जेवणाच्या आणि सकाळच्या नाष्ट्याच्या वेळेत खूप अंतर असते, पण म्हणून मध्यरात्री उठून खाणे योग्य नाही व ते टाळले पाहिजे. मध्यरात्री खाण्यासाठी आपण नेहमी फ्रिजमध्ये काही मिळते का बघतो जे आपण पटकन खाऊ शकतो आणि ज्यानी आपली भूक पण भागू शकेल. असे करताना हमखास शिल्लक राहिलेले किंवा शिळे पदार्थ खातो किंवा काही तरी गोड पदार्थ जे कायम फ्रिजमध्ये ठेवलेले असते असे खातो.


एका नव्या सर्वेक्षणानुसार मध्यरात्री खाणे, अपूर्ण झोप आणि लठ्ठपणा यात दुवा असल्याचे दिसून आले. हा अभ्यास ऍरिझोना विद्यापीठात केला गेला. यात असे दिसून आले की, ज्यांना रात्री झोप लागत नाही अशा लोकांना मध्यरात्री भूक लागते आणि अशा वेळी जंक फूड खाण्याकडे कल जास्ती असतो. हे असे धोकादायक खाण्यामुळे वजन आणि लठ्ठपणा वाढतो.


या सर्वेक्षणात असे निदर्शनास आले की, अपूर्ण झोपेमुळे जंक फूड खाण्याची भूक वाढते आणि अशा धोकादायक आणि अवेळी खाण्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि असे अजून शारिरीक आजार निर्माण होतात. शास्त्रज्ञांच्या मते, झोपेचा देखील आपल्या चयापचयवर कशा प्रकारे प्रभाव पडतो हे दर्शविण्याचा हा एक महत्वाचा मार्ग आहे.


मध्यरात्री खाणे टाळण्याचे मार्ग, रात्रीचे जेवण झाले की साधारण अर्ध्या तासाने दात घासा, दात घासून झाल्यावर काही खाण्याची इच्छा होत नाही कारण नंतर परत दात घासायचा कंटाळा येतो.


जर का तुम्हाला वेळेवर झोप लागत नसेल, तर मोबाईल, टीव्ही, संगणक, लॅपटॉप यासारख्या स्क्रिन्सपासून झोपण्यापूर्वी किमान एक तास लांब राहावे. अशा स्क्रीन्स मधून येणाऱ्या किरणांमुळे झोप लागत नाही.


अगदी थोडे पाणी प्या, बऱ्याच वेळा आपण आपली भूक पाणी पिऊन देखील शमवू शकतो. 


शक्यतो अशी भूक मानसिक असते. कटाक्षाने खाणे टाळा. प्रयत्नपूर्वक काहीही न खाण्याची सवय लावा. सवय लागतेच.


आपल्या आयुष्यातील ताण कमी करा, यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम आणि श्वसनाचे व्यायाम प्रकार करा. यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागेल.


दिवसा व्यवस्थितपणे खाल्याने, तुम्हाला अवेळी खाण्याची इच्छा होणार नाही. सकाळचे आणि रात्रीच्या जेवणाची वेळ, जेवण कधीही चुकवू नका.


आता तुम्हाला समजले असेल कशाप्रकारे आपण शांत झोप मिळवू शकतो. तसे प्रयत्न करून किमान सहा ते आठ तास झोपा आणि मध्यरात्री उठून जंक फूड खाणे टाळा!


*संकलन-* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


Featured post

Lakshvedhi