Monday, 8 May 2023

मंगल ग्रह पर सफल लैन्डिंग एक सुंदर Clip

 💢 *मंगल ग्रह पर सफल लैन्डिंग देखें एवं बच्चों को भी जरूर दिखायें। एक सुंदर Clip का आंनद लें। इतनी बारिकी से क्लिप्स के सीन मन को आनंदि कर देंगे। अनुरोध है कि कोई भी इसे देखने से ना चूके। मंत्रमुग्ध..* 

*परमात्मा को धन्यवाद दो...*

🌈🌈 🕺🏻 🌈🌈d


तुम्ही खाताय ते च्यवनप्राश अस्सल आहे की बनावट

 *तुम्ही खाताय ते च्यवनप्राश अस्सल आहे की बनावट ? कसे ओळखाल, या टिप्स करतील मदत.....*


हिवाळा सुरु झाला की अनेक घरात च्यवनप्राश खाण्यास सुरुवात होते. च्यवनप्राश खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. आजारांशी दोन हात करायला ताकद मिळते. यासह दिवसभर फ्रेश आणि ताजेतवाने वाटते. कारण हिवाळ्यात सर्दी - खोकल्याची समस्या ही चालूच राहते. थंडीच्या दिवसात इन्फेक्शनचा धोका जास्त असतो. यासाठी आपण च्यवनप्राशचं सेवन अधिक प्रमाणावर करतो. मात्र, आपल्या घरात जे च्यवनप्राश आहे ते च्यवनप्राश भेसळयुक्त तर नाही ना ? आपल्या घरातील च्यवनप्राश अस्सल आहे की बनावट याची पडताळणी करायची असेल तर, काही टिप्स फॉलो करा. च्यवनप्राश खरेदी करताना रियल प्रोडक्टला ओळखा.


*असे ओळखा अस्सल च्यवनप्राशला...*

*च्यवनप्राश हे ५० हून अधिक औषधी वनस्पतींचे मिश्रण करून तयार केले जाते. ज्यामध्ये आवळा, पिंपळी, तूप, तमालपत्र, जायफळ, सुंठ, दालचिनी, काळी मिरी, लवंग, हिरवी वेलची, बडीशेप, जिरे आणि केशर या सगळ्या गोष्टी ग्राउंड करून वापरल्या जातात. नंतर त्यात गूळ मिसळला जातो. गुळ जरी मिसळले असले तरी देखील चवीला ते गोड लागत नाही. सौम्य गोडपणा आणि थोडा कडूपणा त्यात जाणवेल.


*च्यवनप्राश असली आहे या नकली हे ओळखण्यासाठी त्याची चव चाखा. जर च्यवनप्राश साखरेसारखे चवीला गोड लागत असेल, तर त्यात साखर मिसळली असावी. त्यामुळे च्यवनप्राशला खरेदी करताना त्याची चव चाखुनच खरेदी करावी.


*च्यवनप्राश हे देशी तूप आणि गुळापासून बनवली जाते. देशी तूप आणि गुळ हे दुधात अथवा पाण्यात विरघळत नाही ते दुधावर तरंगतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरातील च्यवनप्राश पाण्यात किंवा दुधात विरघळले तर ते बनावट आहे.


*च्यवनप्राश खाण्याचे फायदे...*


*छातीत उबदार वाटणे...*

हिवाळ्यात च्यवनप्राश खाल्ल्याने शरीरात उष्णता टिकून राहते. नियमित च्यवनप्राश खाल्ल्याने सर्दी होणार नाही, याची खास गोष्ट म्हणजे च्यवनप्राशच्या वनौषधींमध्ये इतकी उष्णता असते की तुम्हाला शरीरात नेहमी उष्णता जाणवेल.


*सर्दी होणार नाही...*

ज्या लोकांना वारंवार सर्दी आणि फ्लू होतो त्यांनी च्यवनप्राश नियमित खायला हवा . याने शरीर आतून उबदार राहते. तसेच कफ आणि खोकला प्रतिबंधित करते.


*हिवाळ्याच्या संसर्गापासून संरक्षण करते...*

जर तुम्हाला हिवाळ्यात संसर्ग टाळायचा असेल तर, तुम्ही तुमच्या रोगप्रतिकारशक्तीकडे लक्ष दिले पाहिजे. अशा परिस्थितीत च्यवनप्राश एक असा स्रोत आहे, जो तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. याने आपल्याला इन्फेक्शनचा त्रास होणार नाही.


*कुमार चोप्रा,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(EiFGDjj0bY0B1VwZpV3ebm

सेवानिवृत्ती शुभेच्य्या

 


आज पत्नी दिवस आहे

 आज पत्नी दिवस आहे

  *I love my wife.*


🎀🎀🎀🎀🎀


    *प्रत्येक पति-देवानं ध्यानपूर्वक वाचा~*


  😤 एक युवक बागेत फारच रागाने बसला होता!

      जवळच एक वयस्कर बसले होते!

त्यानं त्रासलेल्या युवकाला विचारले:-

           *काय झाले बेटा ...*

           * इतका त्रासलेला का आहेस?*


युवकाने रागाने आपल्या पत्नीच्या चुका संदर्भात सांगितले !वयस्कर माणसाने मंद-मंद हसत ...

युवकाला विचारले:-


😇 बेटा तु मला काही सांगू शकतोस का? ~

       *तुझा धोबी कोण आहे ?*

🚶🏻 युवकाने हैरान होऊन विचारलं :- 

        म्हणजे ?

🍯 वयस्कर महणाले :- 

      *तुझे कपड़े कोण धूतं?*

🚶🏻 युवक महणाला👉 *माझी पत्नी*


😇वयस्कर ने विचारले :- 

      *तुझी स्वयपाकिन कोण आहे ?*

🚶🏻 युवक 👉 *माझी पत्नी*


😂 वयस्कर :- तुझ्या *घर-परिवार* आणि

      *सामानाचं ध्यान कोण ठेवते ?*

🚶🏻 युवक 👉 *माझी पत्नी*


😇वयस्कर माणसाने विचारले:-

      कोणी *पाहूणे* आले तर ...

      *त्यांच्या कडे लक्ष कोण देतं?*

🚶🏻 युवक 👉 *माझी पत्नी*


😇वयस्कर :- *संकटात आणि दुःखात...*

                     *कोण साथ देतं ?*

🚶🏻 युवक :- *माझी पत्नी*


😇वयस्कर :- आपले माता पिता यांचे घर

        सोडून *आयुष्यभरासाठी*

                *तुझ्या सोबत कोण असते ?*

🚶🏻 युवक :- *माझी पत्नी*


😇वयस्कर :- *आजारी पडला तर* तुझी

                     *सेवा कोण करतं ?*

🚶🏻 युवक :- *माझीच पत्नी*


😇 वयस्कर म्हणाले :- एक गोष्ट आणखी सांग 

              *तुझी पत्नी इतकं काम आणि*

              *सर्वाकडं लक्ष देते !*

                  *तीने याचे तूझ्या कडून ...*

                  *कधी पैसे घेतले ?*

🚶🏻 युवक :- *कधीच नाही...*


यावर वयस्कर म्हणाले कि ~

*पत्नीची एक चूक तुला दिसून आली*

*परंतु , तीचे सर्व गुण*

*तुला कधी दिसले नाही का ?*


  ☄☄☄☄☄☄


👰🏻 *खरोखर पत्नी ईश्वराने दिलेली …*

  *एक स्पेशल भेट आहे* यामुळे

    *तीचं महत्व जाणून घे…*

      *आणि तीची देखभाल कर।*


🎈〰〰❣❣〰〰🎈


     हा मैसेज प्रत्येक विवाहित पुरुषांच्या 

       मोबाइल मध्ये पाहिजे, कारण …

          त्यांना *_पत्नीचं महत्व_* काय आहे?

             *_याचा अंदाज आलाच पाहिजे_*

         HAPPY WIFE DAY.

टाळ्या वाजवा आणि स्वास्थ मिळवाः।

 *                                                                           👏 टाळ्या वाजवा आणि स्वास्थ मिळवाः।*


   रोज 400 टाळ्या वाजवल्याने संधिवात, गाउट, आमवात, बरा होतो., टाळ्या वाजवल्याने हाताचे रक्ताभिसरण जलद होते. Blood flow वाढतो. , ज्याने थेट नसा active होउन गाउट बरा होतो.


👏.  Hand paralysis  म्हणजे हाताचा लकवा, हात थरथर कापणे, हे सर्व सकाळ, संद्ध्याकाळ  400 टाळ्या वाजवल्याने  ५, ६,  महिन्यातच बरा होतो.


## internal organs ह्रुदयरोग, फुफ्फुसांचे, आजार, यक्रुताचा आजार, रोज सकाळ, संद्याकाळ, ४०० टाळ्या

 वाजवल्याने बरे होतात.


👏.. immune system/रोग प्रतिकार शक्ती वाढते, कारण रक्तसंचार वाढल्याने प्रत्येक  अवयव प्रभावित होतो,


## टाळ्या वाजवल्याने डोकेदुखि,अस्थमा, मधुमेह, नियंत्रणात राहतो, clapping सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या नियंत्रणात ठेवतात.


👏.. Hair fall   व सर्व प्रकारच्या केसांसंबंधित विकार बरे होतात. कारण, हाताचा अंगठा, व बोटांच्या शिरा, नसा, या डोक्याशि जोडलेल्या असतात.


रोज जेवणानंतर ४००, टाळ्या वाजवल्याने सर्व आजार बरे होतात.. फालतू चर्बि, मेद, झडतो, Obesity  दूर होते.. टाळ्या वाजवल्याने स्मरणशक्ति वाढते.


👏.. शरिराचे सर्व जोडबिंदू हे हाताच्या बोटांशि जोडलेले असल्याने, टाळ्या वाजवल्याने Healthy body, fit mind//. शरिर स्वथ, निरोगि राहते..


 टाळ्या कश्या व कधि वाजवाव्यातः।  टाळ्या वाजवणाच्या आधि, हाताला, बदामाचे, आँलिव्ह आँईल , किंवा खोबरेल तेल  लावावे, रोज सकाळी २०० व संद्याकाळि २०० टाळ्या वाजवाव्या.

  ##   २०० टाळ्या हात वर करून वाजवा, आणि  २०० टाळ्या सामान्य स्थितित उभे राहून वाजवा.


👏👏.. आपले पूर्वज हे ,,ज्ञानि,, हुशार होते,  त्यांना माहित होते की ,, मनुष्य,, हा धर्माशि जोडलेले प्रत्येक काम नक्कि करतो,  म्हणून मग देवपुजेनंतर आरति करतांना,, टाळ्या,, वाजवण्याचि प्रथा सुरू झाली..

                      👏👏....मग करा चालू आत्ताच....😊..



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



टाळ्या वाजवा आणि स्वास्थ मिळवाः।*

 *👏 टाळ्या वाजवा आणि स्वास्थ मिळवाः।*


   रोज 400 टाळ्या वाजवल्याने संधिवात, गाउट, आमवात, बरा होतो., टाळ्या वाजवल्याने हाताचे रक्ताभिसरण जलद होते. Blood flow वाढतो. , ज्याने थेट नसा active होउन गाउट बरा होतो.


👏. Hand paralysis म्हणजे हाताचा लकवा, हात थरथर कापणे, हे सर्व सकाळ, संद्ध्याकाळ 400 टाळ्या वाजवल्याने ५, ६, महिन्यातच बरा होतो.


## internal organs ह्रुदयरोग, फुफ्फुसांचे, आजार, यक्रुताचा आजार, रोज सकाळ, संद्याकाळ, ४०० टाळ्या

 वाजवल्याने बरे होतात.


👏.. immune system/रोग प्रतिकार शक्ती वाढते, कारण रक्तसंचार वाढल्याने प्रत्येक अवयव प्रभावित होतो,


## टाळ्या वाजवल्याने डोकेदुखि,अस्थमा, मधुमेह, नियंत्रणात राहतो, clapping सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या नियंत्रणात ठेवतात.


👏.. Hair fall व सर्व प्रकारच्या केसांसंबंधित विकार बरे होतात. कारण, हाताचा अंगठा, व बोटांच्या शिरा, नसा, या डोक्याशि जोडलेल्या असतात.


रोज जेवणानंतर ४००, टाळ्या वाजवल्याने सर्व आजार बरे होतात.. फालतू चर्बि, मेद, झडतो, Obesity दूर होते.. टाळ्या वाजवल्याने स्मरणशक्ति वाढते.


👏.. शरिराचे सर्व जोडबिंदू हे हाताच्या बोटांशि जोडलेले असल्याने, टाळ्या वाजवल्याने Healthy body, fit mind//. शरिर स्वथ, निरोगि राहते..


 टाळ्या कश्या व कधि वाजवाव्यातः। टाळ्या वाजवणाच्या आधि, हाताला, बदामाचे, आँलिव्ह आँईल , किंवा खोबरेल तेल लावावे, रोज सकाळी २०० व संद्याकाळि २०० टाळ्या वाजवाव्या.

  ## २०० टाळ्या हात वर करून वाजवा, आणि २०० टाळ्या सामान्य स्थितित उभे राहून वाजवा.


👏👏.. आपले पूर्वज हे ,,ज्ञानि,, हुशार होते, त्यांना माहित होते की ,, मनुष्य,, हा धर्माशि जोडलेले प्रत्येक काम नक्कि करतो, म्हणून मग देवपुजेनंतर आरति करतांना,, टाळ्या,, वाजवण्याचि प्रथा सुरू झाली..

                      👏👏....मग करा चालू आत्ताच....😊..



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



Sunday, 7 May 2023

वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटुंबीयांस पाच लाख रुपयांची मदत

 

वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या

 कुटुंबीयांस पाच लाख रुपयांची मदत


वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते धनादेश प्रदान


वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते धनादेश प्रदान


                चंद्रपूर,दि.7 : चंद्रपूरच्‍या इंदिरानगर येथील रहिवासी पुरुषोत्‍तम बोपचे (वय 40 वर्षे) हे फुले वेचण्‍यासाठी जंगलात गेले असता वाघाने त्‍यांच्‍यावर हल्ला केला. त्‍यात त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. या घटनेनंतर राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुरुषोत्तम बोपचे यांच्‍या कुटुंबीयांस शासन नियमानुसार मदत करण्‍याचे निर्देश दिले. त्‍यानुसार वन विभागातर्फे पुरुषोत्तम बोपचे यांच्‍या कुटुंबास 5 लाख रुपयांचा धनादेश वनमंत्री श्री.मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. कारेकर, माजी उपमहापौर राहुल पावडे, देवराव भोंगळे, पप्‍पू बोपचे, आशिष ताजने आदी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi