Sunday, 16 April 2023

महाराष्ट्राचा गौरव झाल्याची भावना व्यक्त केली.

 महाराष्ट्राचा गौरव झाल्याची भावना व्यक्त केली.


डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडे मन स्वच्छ करण्याची अद्भुत कला


 - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगात सात आश्चर्ये आहेत. मात्र श्री सदस्यांची ही अलोट गर्दी हे जगातील आठवे आश्चर्य आहे. पैशापेक्षाही खरी श्रीमंती काय हे या श्री परिवाराकडे आणि उपस्थित श्रीसदस्यांकडे बघून समजते. निरुपणाच्या माध्यमातून सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा दिली जाते. मन स्वच्छ करण्याची अद्भुत कला आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडे आहे. विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून धर्माधिकारी कुटुंबीय व प्रतिष्ठान करीत असलेले कार्य महान आहे. वृक्षारोपण, स्वच्छता, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्ती, रक्तदान अशा अनेक क्षेत्रात त्यांचे उत्तुंग काम आहे. देश-विदेशातही त्यांचे मोठे सामाजिक कार्य आहे.   


     आपली भारतीय संस्कृती महान आहे. या संस्कृतीचे आप्पासाहेबांच्या माध्यमातून अद्भुतरित्या जतन आणि संवर्धन होत आहे. आप्पासाहेबांना प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे महत्व आज निश्चितच वाढले आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस सांगितले.


            सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मनुगंटीवार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, आप्पासाहेबांच्या निरुपणाचा भक्ती सागर पाहण्याचा योग आज आला. आप्पासाहेब धर्माधिकारी नावाचा जगातील सर्वात मोठा चुंबक आज या व्यासपीठावर आहे. निरुपणाच्या माध्यमातून जसे आप्पास्वारी मन स्वच्छ करतात तसं ते परिसरही स्वच्छ ठेवतात. झाडे लावून पर्यावरणसुद्धा वनयुक्त करता तेव्हा असे कोटीकोटी पुरस्कार दिले तरी त्यांचा गौरव शब्दांने होऊ शकणार नाही. हाताला सेवेचे काम देऊन भविष्य घडविणाऱ्या आप्पासाहेबांना सांस्कृतिक कार्य विभागाचा पुरस्कार देताना प्रचंड स्फूर्ती प्राप्त होत आहे.


            डॉ. सचिन धर्माधिकारी म्हणाले की, मन, मानव व मानवता या विचारातून कार्य सुरू आहे. मनाचे विचार बदलण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून कार्य केले जाते. चांगले संकल्प केले तर मानव व मानवतेचे विचार येऊ लागतात. सत्याचा संकल्प आला तर मानवतेचे दया, शांती, प्रेम हे विचार येऊ लागतात. हे विचार आले नाही तर समाजात हिंसा होते आणि हे समाजासाठी भयानक आहे. मन, मानव व मानवता हे सूत्रच बैठकीत दिले जाते. प्रशासन व सदस्यांच्या समन्वयातून एवढा मोठा कार्यक्रम होत आहे.


रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आभार मानले.


पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द


कोकण विभागासह राज्यातील विविध भागातून आलेल्या सुमारे 20 लाखाहून अधिक श्री सदस्यांच्या साक्षीने डॉ. आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह व पंचवीस लाखांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी डॉ. धर्माधिकारी यांनी पुरस्काराची पंचवीस लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केली.


हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी  


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने यावेळी लाखोच्या संख्येने उपस्थित श्री सदस्यांवर यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.


भव्यदिव्य कार्यक्रम


अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या उत्साहात नवी मुंबईतील खारघर येथील कार्पोरेट पार्कच्या मैदानावर हा भव्य समारंभ संपन्न झाला. समारंभात पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य सुविधा, वाहनतळ सुविधा, श्री सदस्यांची बसण्याची व्यवस्था आदींचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी शासकीय यंत्रणेसह डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी व्यवस्था चोख सांभाळली.


या कार्यक्रमासाठी सुमारे साडेतीनशेहून अधिक एकर मैदानात सुमारे 20 लाखाहून अधिक नागरिक, श्रीसदस्य उपस्थित होते. त्यांना कार्यक्रम व्यवस्थित दिसावा यासाठी एकूण 58 भव्यदिव्य असे एलईडी स्क्रिन उभारण्यात आले होते. त्याचबरोबर प्रत्येक सदस्यांपर्यंत कार्यक्रमाचा आवाज पोहचावा, यासाठी ध्वनिक्षेपण यंत्रणा उभारण्यात आली होती.


डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे लेखन प्राची गडकरी यांनी केले होते. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यावर आधारित ध्वनिचित्रफित यावेळी दाखविण्यात आली.


गृहमंत्री अमित शहा यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केले स्वागत


खारघर गोल्फ कोर्सच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. यावेळी आमदार महेश बालदी, आमदार मंदा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनीही श्री. शहा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे आदी यावेळी उपस्थित होते.


महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमाची क्षणचित्रे


• मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी भाषणाची सुरुवात “जय सद्गुरु” म्हणत केल्यावर श्री सदस्यांनी प्रचंड टाळ्या वाजविल्या.


• वीस लाखापेक्षा अधिक श्री सदस्य शिस्तबध्द रितीने बसून होते.


• मुख्यमंत्री यांच्या पत्नी श्रीमती लता शिंदे आणि पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे देखील आपल्या परिवारासह सर्वसामान्य श्री सदस्यांसारखे गर्दीत उन्हात बसून कार्यक्रम पाहत होते.


• कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेशातून

ही भाविक या कार्यक्रमासाठी दाखल.  


००००००


१७, १८ एप्रिल रोजी मुंबई दौऱ्यावर

 भारतीय प्रेस परिषदेची शोध समिती

१७, १८ एप्रिल रोजी मुंबई दौऱ्यावर  

 

            मुंबई, दि. १३ : भारतीय प्रेस परिषदेच्या (कौंन्सिल) शोध समितीची बैठक १७ व १८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून सह्याद्री अथितीगृहमुंबई येथे होणार आहे. न्यायमूर्ती श्रीमती रंजना प्रकाश देसाई अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीत पत्रकारितेशी निगडित विविध ३६ प्रकरणांवर सुनावणी होईल. ही सुनावणी माध्यमे आणि सर्व सामान्य नागरिकांसाठी खुली राहील, असे भारतीय प्रेस परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.


अंजीर बहुगुणकारी पौष्टिक फळ😋⏬

 *"अंजीर..."*


बहुगुणकारी पौष्टिक फळ😋⏬


✅अंजीर उत्तम पित्तशामक आणि रक्ताची वाढ़ करणारे आहे.


✅अशक्त - कमजोर - रक्त कमी असणाऱ्यांनी सकाळी तुपासह उपाशीपोटी खावे.


✅️शरीरातील असणारी जास्तीची उष्णता कमी करण्यासाठी सुके अंजीर आणि खडीसाखर रात्री भिजवत ठेवावे व सकाळी उपाशीपोटी खावे.


*क्रमशः...*


*©डॉ.गणेश रोडे ( MD )sch.*



*⭕️

भाकरी ज्वारीची, परिपूर्ण अन्न घटकची


केंदीय गृह मंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन

 केंदीय गृह मंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन


 




       मुंबई दि. 15: केंदीय गृह मंत्री अमित शाह यांचे आज सायंकाळी मुंबई येथे आगमन झाले.


 


          यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गोपाळ शेट्टी, श्रीमती पूनम महाजन, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नितेश राणे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 


00000

जीवनात हि घडी अशीच राहू दे

*समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळत पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला स्वतःच मन ही तितकंच मोठं आणि समजूतदार असावं लागतं.*

---------------------------------------------------------------

                    *🌹*विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग "जागा" कोणती ?*

         *तो म्हणाला जी आपण* 

       *दुसर्याच्या "मनात" निर्माण करतो ती महाग जागा......*

     *तिचा भाव करता येऊ शकत नाही.*

*अन् ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं....*🌸


*🌹🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹🌹*

L

*हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे.*

*हसणा-या चेह-यावर विश्वास ठेवण्यापेक्षा हसणा-या हृदयावर विश्वास ठेवावा"*

*कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते...!!!*

    ✍ ... एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,*

*आणि जास्त वापरली तर झिजते..*

*काहीही झालं तरी शेवट तर* *ठरलेलाच आहे..*

*मग एखाद्याच्या ऊपयोगात न येऊन,*

*गंजण्यापेक्षा*,

*अनेकांच्या सुखासाठी झिजणे*

*केव्हाही उत्तमच…!!*


*🚩 जय महाराष्ट्र 🌻🌻 जय मल्हार 🚩*

मधुमेह पुर्ण बरा होतो का?

 ⭕️🇮 🇲 🇵 ⭕️


*🙏🏻 नमस्कार🙏🏻*


*आम्ही घेऊन आलो आहोत मधुमेहावर यशस्वी आयुर्वेदिक फॉर्म्युला ANTOX - D व ANTOX T*


*♦️प्रश्न -मधुमेह पुर्ण बरा होतो का?*♦️


*💚  उत्तर - हो*  💚


*🌺(Antox D व Antox t टाईप१व टाईप२ मध्ये उपयोगी)*🌺


नमस्कार,

*मधुमेह* हा एक आजार नसून शारीरिक संरचनेतील एक बिघाड आहे. आपल्या शरीराला इंधन ( *इन्सुलिन* )पुरवणारी यंत्रणा बिघडल्या मुळे जी ऊर्जा मिळायला हवी ती मिळत नाही आणि त्यामुळे एक एक करत बाकी अवयव निकामी होत जातात .

     *मधुमेह* हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे ,

मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा सध्या मोठ्या प्रमाणावर पहायला मिळणारा आणि चिवट (चिक्कट) असा! एकदा मागे लागला,की आयुष्यभर गुळा सारखा (खरेतर साखरेसारखा)   चिकटून बसतो. मग सुरु होतात पथ्य , गोळ्या, इंजेक्शन्स......पाठोपाठ डोळे, पाय, किडनी हे अवयव रिस्क वर जगतात आणि हळुहळू स्वत:ला ह्या साखरेच्या गोडव्यात मिसळून घेतात. ह्या आजाराच गोडवा एकदा का शरिरात पसरला की आयुष्य मात्र कडू होऊन जाते....नाही का?

    ह्या कडवट पणाला तुमच्या आयुष्यातून कायमचे घालवून तुमचे किंवा तुमच्या प्रियजनांचे आयुष्य पुन्हा गोड करू शकता!.....होय!! हे शक्य आहे!!कारण ह्या आजारावरील नैसर्गिक उपाय चरक संहिता ह्या ग्रंथात आचार्य चरक ऋषिनि साधारण 3000 वर्षांपूर्वी लिहुन ठेवलय...... ! 

काही वनस्पतीची अर्क पाण्यात उकळून ते काढा प्यायले असता रक्तातील साखर प्रमाणात रहाते. 

      पण आपण भारतीय मात्र आपला महान ग्रंथ सोडून लगेच गोळ्या आणि  इन्सुलीन घेत बसतो.....


 *♦️Antox D व Antox t* *चे फायदे   पुढीलप्रमाणे आहेत*♦️


   🟡 शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या बिटा सेल्सना दुरूस्त करते*


🟡१)पेनक्रियाजला दुरूस्त करते

*अधिक गोड खाण्याची इच्छा कमी करते*🍦🍪🍥


🟡२)ट्राइग्लिसराइड कमी करते


🟡३)एलोपैथी औषध बंद होतात

💉💉💊💊


🟡४)नैसर्गिकरित्या शरीरात इन्सुलिन वापरण्याची क्रिया सुरु होते


🟡५)डायबिटीज मुळे शरीराला होणाऱ्या नुकसानापासुन वाचवते


🟡६)१००% नैसर्गिक 🌿🍀🍃 व कोणताही साइड इफेक्ट नाही   

तसेच 

*👉🏿वारंवार लघवीला येणे*

*👉🏿लघवी मध्ये जळजळ होने*

*👉🏿भूक व्यवस्थित न लागणे*

*👉🏿पोट व्यवस्थित साप न होने*

*👉🏿डोकं जड होणे चक्कर मारणे*

*👉🏿थकवा नैराश्य अशक्तपणा वाटणे*

*👉🏿सेक्स जीवन व्यवस्थित नसने*

*👉🏿शाररीक व मानसिक संतुलन बिघडणे*

*👉🏿डोळ्याची जळजळ व इतर त्रास*

*👉🏿अंगाला सूज येणे, खाज सुटणे*

*👉🏿शरीरात मुंग्या जाणवणे*

*👉🏿पाठ, हात,पाय दुखणे*

*👉🏿शरीरात विषद्रव्ये कमी करणे*

अशा प्रकारे सर्व प्रकारच्या समस्या वर फायदेशीर ठरते 


💥 *मधुमेह झालेल्या व्यक्तीला पुढील आजारांना सामोरं जावं लागतं.**.💥


💥1)Heart attack 💔

💥2) Paralysis (लकवा/अर्धांगवात)

💥3)Kedny fail

💥4)डोळ्यांचे विकार

💥5) Gastric problem

💥6) Tress

💥7) sexual problem

💥8)Blood Pressure

💥9) निद्रा नाश

💥10)Gangrine


    अशा एक नाही तर अनेक समस्यांमुळे जीव अक्षरशः नकोसा वाटतो.असे आजार झालेल्या व्यक्ति नि किंवा होउ नये यासाठी संपर्क करा आमच्या या अभियानाद्वारे हजारो रुग्णांच्या आयुष्यात नव-संजीवनी  लाभली आहे ती प्रत्येक व्यक्ती निरामय व निरोगी आयुष्य जगत आहे.....🧘‍♂️🧘‍♀️

 

*काही महिन्यातच इन्सुलीन  💉💉पुर्णपणे बंद होते.गोळिहि 💊💊 बंद करता येते*

कमीतकमी सहा महिने घ्या व डायबेटीस ला निरोप द्या

*100%  गॅरंटी*👍👍


 🌺 (टीप - साखर किती प्रमाणात वाढलेली आहे,त्यावर प्रत्येकाला लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो.)


🌺 ही पोस्ट तुम्ही तुमच्या नातेवाईकांना व तुमच्या groups मध्ये पाठवू शकता. या तुमच्या कार्यामुळे एखाद्या व्यक्तीची मधुमेह च्या त्रासातून सुटका होऊ शकते. 🙏🙏

अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा व  सविस्तर माहिती घ्या  https://wa.me/7875481853

संपर्क:-7875481853

 

Featured post

Lakshvedhi