Saturday, 15 April 2023

Diabetes शुगर,मधुमेहामुळे काळजी करताय...

 💉🇩 🇮 🇧 🇪 🇹 🇪 🇸 💊


*https://youtu.be/4p1erliQjBA*


*👉Diabetes शुगर,मधुमेहामुळे काळजी करताय... ???*

      ही तुमची समस्या आहे..पण घाबरु नका...

    *👉 हे पूर्ण वाचा.....*

  *मधुमेह म्हणजे काय...?*         


      रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह..... शरीराला आववश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर केले जाते..... स्वादुपिंडातून पाझरणार्‍या इन्शुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो..... ह्यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली जाते..... पुढे तिचे ग्लायकोजिनमध्ये रुपांतर होऊन ते यकृतात साठवले जाते..... काही कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी खालावली तर अशा संग्रहित ग्लायकोजिनचे रुपांतर पुन्हा साखरेत होते..... त्यामुळे रक्तातील साखर कमी होणे (हायपोग्लायसेमिया) व त्यापासून उद्भवणाऱ्या लक्षणांवर नियंत्रण राखले जाते..... मधुमेह झालेल्या व्यक्तींत इन्शुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते..... आवश्यक प्रमाणात इन्शुलिन तयार न झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते व मधुमेहाची सुरुवात होते....

कोणती आहेत मधुमेहाची लक्षणे:-

१) सतत तहान लागणे....

2) घशा मध्ये कोरड पडणे

3) हाता-पायाची खाज सुटणे...

4) जखम बरी न हाेणे...

5) वारंवार लघवी ला येणे ..

6)लघवी करताना त्रास हाेणे...

7) डाेळ्यांची जळजळ हाेणे व नजर दोष निर्माण होणे आदी....

8)पायाच्या तळव्यांची जळजळ होणे

9)पोट साफ न होणे/पचनक्रिया मंदावणे, बिघडणे.

      पण घाबरु नका.

आपल्या सर्व समस्या साठी.....

*संपूर्ण सुरक्षित हर्बल 100% आयुर्वेदिक                                        FDA,FSSI,******   ***Approved *****

१) *अँटॉक्स D* सेवनाने स्वादुपिंडातील आयलेट ऑफ लॅंगरहॅन्स कोशिकांचे पुनरुत्पादन होते....

२) इन्शुलिनच्या स्रावांमध्ये वाढ होते....

३) आतड्यांमधून साखरेचे रक्तात शोषण रोखले जाते....

४) रक्तातील वाढलेल्या साखरेचा पुरेपूर वापर मांसादि पेशींमध्ये केला जातो.... ह्याशिवाय पाचक, रक्तातील चरबी नियामक (कोलेस्टेरॉल इ.)पोट साफ होणे, जंतुनाशक व सूज नियंत्रण करण्याचे गुण आहेतच....

याच बरोबर वजन कमी करणे, High Cholesterol , Blood pressure या रोगा वर ही उपयोगी आहे़....

*अँटॉक्स D* मध्ये मधुमेहासाठी सिद्ध औषधी गुण घटक उपलब्ध आहेत... जे की शरीरातील ईंन्सुलीनला मदत करतात... आणि रक्तातील साखर नैसर्गिक नियंत्रित होते...

शरीरातील इंन्सुलीनचा साठा वाढवते....

इंन्सुलीनला मजबुत करते....

शरीरातील ग्लुकोज कमी करते....

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते....

*अँटॉक्स D व T* वापरा मधुमेह ,शुगर,daibitc वर नैसर्गिक नियंत्रण मिळवा .....

         

*संपर्क*

*आधार मधुमेहमुक्ती मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर* 

    *Call☎️ 7875481853*

*फोन करा पूर्ण माहिती मिळेल*

🪀 *https://wa.me/7875481853?text=शुगरमुक्तीकिट*



*----------------------------------*

Diabetes शुगर,मधुमेहामुळे काळजी करताय

 💉🇩 🇮 🇧 🇪 🇹 🇪 🇸 💊


*https://youtu.be/4p1erliQjBA*


*👉Diabetes शुगर,मधुमेहामुळे काळजी करताय... ???*

      ही तुमची समस्या आहे..पण घाबरु नका...

    *👉 हे पूर्ण वाचा.....*

  *मधुमेह म्हणजे काय...?*         


      रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह..... शरीराला आववश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर केले जाते..... स्वादुपिंडातून पाझरणार्‍या इन्शुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो..... ह्यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली जाते..... पुढे तिचे ग्लायकोजिनमध्ये रुपांतर होऊन ते यकृतात साठवले जाते..... काही कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी खालावली तर अशा संग्रहित ग्लायकोजिनचे रुपांतर पुन्हा साखरेत होते..... त्यामुळे रक्तातील साखर कमी होणे (हायपोग्लायसेमिया) व त्यापासून उद्भवणाऱ्या लक्षणांवर नियंत्रण राखले जाते..... मधुमेह झालेल्या व्यक्तींत इन्शुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते..... आवश्यक प्रमाणात इन्शुलिन तयार न झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते व मधुमेहाची सुरुवात होते....

कोणती आहेत मधुमेहाची लक्षणे:-

१) सतत तहान लागणे....

2) घशा मध्ये कोरड पडणे

3) हाता-पायाची खाज सुटणे...

4) जखम बरी न हाेणे...

5) वारंवार लघवी ला येणे ..

6)लघवी करताना त्रास हाेणे...

7) डाेळ्यांची जळजळ हाेणे व नजर दोष निर्माण होणे आदी....

8)पायाच्या तळव्यांची जळजळ होणे

9)पोट साफ न होणे/पचनक्रिया मंदावणे, बिघडणे.

      पण घाबरु नका.

आपल्या सर्व समस्या साठी.....

*संपूर्ण सुरक्षित हर्बल 100% आयुर्वेदिक                                        FDA,FSSI,******   ***Approved *****

१) *अँटॉक्स D* सेवनाने स्वादुपिंडातील आयलेट ऑफ लॅंगरहॅन्स कोशिकांचे पुनरुत्पादन होते....

२) इन्शुलिनच्या स्रावांमध्ये वाढ होते....

३) आतड्यांमधून साखरेचे रक्तात शोषण रोखले जाते....

४) रक्तातील वाढलेल्या साखरेचा पुरेपूर वापर मांसादि पेशींमध्ये केला जातो.... ह्याशिवाय पाचक, रक्तातील चरबी नियामक (कोलेस्टेरॉल इ.)पोट साफ होणे, जंतुनाशक व सूज नियंत्रण करण्याचे गुण आहेतच....

याच बरोबर वजन कमी करणे, High Cholesterol , Blood pressure या रोगा वर ही उपयोगी आहे़....

*अँटॉक्स D* मध्ये मधुमेहासाठी सिद्ध औषधी गुण घटक उपलब्ध आहेत... जे की शरीरातील ईंन्सुलीनला मदत करतात... आणि रक्तातील साखर नैसर्गिक नियंत्रित होते...

शरीरातील इंन्सुलीनचा साठा वाढवते....

इंन्सुलीनला मजबुत करते....

शरीरातील ग्लुकोज कमी करते....

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते....

*अँटॉक्स D व T* वापरा मधुमेह ,शुगर,daibitc वर नैसर्गिक नियंत्रण मिळवा .....

         

*संपर्क*

*आधार मधुमेहमुक्ती मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर* 

    *Call☎️ 7875481853*

*फोन करा पूर्ण माहिती मिळेल*

🪀 *https://wa.me/7875481853?text=शुगरमुक्तीकिट*




*----------------------------------*

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

 जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खासगी बस अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून

तीव्र दुःख व्यक्त

 

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदतजखमींवर शासकीय खर्चाने उपचार

 

            मुंबईदि. 15- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.  

 

            या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रूपयांची मदत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केली आहे. 

 

            अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.  

 

            अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरूणांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. 

 

०००००


गॅसेस का होतात ?

 *➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*

    *गॅसेस का होतात ?*

*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*


खूप लोकांना गॅसेसचा त्रास होतो. म्हातारपणात तर बऱ्याच लोकांमध्ये हा त्रास आढळून येतो.‍ लहान मुलांमध्येही गॅसेस होऊ शकतात. गॅसेस किंवा वायूविकाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहित नसताना हवा गिळण्याची सवय. 


खूप बोलणाऱ्या लोकांमध्ये (उदा. शिक्षक, राजकीय नेते) अशा प्रकारे जास्त हवा गिळली जाते आणि गॅसेसचा त्रास होतो. लहान मुलेही दूध पिताना हवा गिळतात आणि त्यामुळे गॅसेस होऊन त्यांचे पोट दुखायला लागते. 


मोठ्या आतड्यात सुक्ष्म जंतूंची अन्नावर क्रिया होऊनही वायू निर्माण होतो. याखेरीज शौचास साफ न झाल्यास किंवा बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास मल शरीरात साचून राहतो व या मलाचे विघटन होऊनही वायू तयार होतात. वायू तयार झाल्यावर तो आतड्याच्या भिंतीवर ताण आणतो. त्यामुळे पोट दुखते. डोकेही दुखते.


गॅसेसचा त्रास होऊ नये यासाठी जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. थोडीशी भूक ठेवूनच जेवावे. हरभऱ्याच्या डाळीचे किंवा तेलकट तुपकट पदार्थ कमी खावेत. बैठे काम करणाऱ्यांनी भरपूर व्यायाम करावा. सर्वांनीच निदान जास्तीत जास्त पायी चालण्याचा प्रयत्न करावा. 


पवनमुक्तासन सारख्या आसनांमुळे गॅसेस बाहेर पडतात. अनावश्यक बडबड टाळावी. हिंग्वाष्टक चूर्ण घेतल्यास गॅसेसवर चांगला उपचार होतो. बैठे काम करणाऱ्यांनी जेवणानंतर दीड दोन तासांनी ताठ बसून बेबी आत ओढून पाच ते पंधरा सेकंद तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा. असा उपाय वारंवार केल्याने गॅसेसचा त्रास नक्कीच कमी होतो. 


चार चौघे जमल्यावर आपल्याला लाज आणणारा हा वायूविकार आहाराच्या सुयोग्य सवयी आणि व्यायाम यामुळे आपण आटोक्यात आणू शकतो.


*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन* 


*संकलक - दिपक तरवडे*


*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



जिवन गाणे

 




साखरेचं खाणार त्याला

 


 साखरेचं खाणार त्याला 


 *महत्त्वाचे 👉मधुमेह झाल्यानंतर मला आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतील आता मी केव्हाही बरा होऊ शकत नाही अशी मानसिकता ठेवणे ही आपली सर्वात मोठी चूक आहे, कारण मधुमेह  बरा होऊ शकतो आणि आपण मधुमेह  मुक्त जीवन जगू शकतो, कोणत्याही आजाराला बरा करण्यासाठी तुमचा सकारात्मक विचार असणे खूप गरजेचे आहे, लोक सकारात्मक विचार करून कॅन्सर सारख्या महा भयानक  आजाराला बरा करू शकतात तर मधुमेह  सारख्या छोट्या आजाराला पण बरा केला जाऊ शकतो, मी मधुमेह मुक्त जीवन जगू शकतो अशी विचारधारा बनवणे खूप गरजेचे आहे,*


*👉सातूच्या पिठापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खावावे*


*👉 नाचणी पदार्थ खावावे*


 *👉मोड आलेली कडधान्य जास्तीत जास्त खावावी*


 *👉ताकाचा वापर जास्तीत जास्त करावा, दुपारच्या वेळेत*


 *👉लसूण,कांदा, आलं, हळद यांचा जेवणामध्ये जास्त वापर करावा*


 *👉भाजीमध्ये जास्तीत जास्त कारलं, शेवगा,पडवळ, घोळ, मेथी यांचा वापर करावा*


 *👉जर आपण मांसाहार  करत असाल तर कोंबड्याचं व बकऱ्याचे मटण खावावे*


 *👉कमी पिकलेली केळी आणि खजूर खावावे*


*👉जेवणा आधी,देशी टोमॅटो जास्तीत जास्त खावावे व ग्रीन सलाड चा पण वापर करावा*


 *👉रोज संध्याकाळी देशी हळद एक चमचा अर्धा ग्लास दुधातून घ्यावे*


*⭕️योगा आणि व्यायाम⭕️*


 *जर आपल्याला मधुमेह मुक्त जीवन जगायचे असेल, अनुलोम, विलोम, कपालभाती, मुद्रासन आणि कमीत कमी दोन किलोमीटर चालणे गरजेचे आहे*


 *👉हे सर्व आपण यूट्यूब च्या माध्यमातून शिकू शकता*


 संपर्क :-

*रशीद नायकवडी*

 *(विस्तार अधिकारी) समर्थ सोशल फाउंडेशन व जनरल हॉस्पिटल कोल्हापूर*

 *7875481853*

उष्णता वाढतेय काळजी घ्या - -

 *उष्णता वाढतेय  काळजी  घ्या  - - - - -*


शरीरातील  पाणी  वाढवा  - उष्णतेमुळे  शरीरातील पाणी झपाट्याने कमी  होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर  उष्णतेचे अनेक विकार  सुरू होतील.


उपाय   ---

१)  नियमित  प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.

२)  अनुलोम विलोम जास्तच  करा. शरीराचे तापमान  स्थीर  राहिल.

३)  उजवी  नाकपुडी  बंद  करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा.  कारण ती चंद्रनाडी  आहे. त्यामुळे  शरीरात  गारवा  तयार  होईल.

४)  उजव्याच  कुशीवर  जास्तवेळ  झोपा. त्यामुळे  डावी  नाकपुडी  आपोआप  जास्त  वेळ  चालू  राहील.

५)  हलकाच  आहार  घ्या. पोट  साफ  ठेवा. पित्त  वाढवू  नका.

६)  माठातीलच  थंड  पाणी  अगर  कोमट  पाणी  बसून  सावकाश  चवीचवीने  प्या.  घटाघटा नाही.

७)  पेयामध्ये  बर्फ  वापरू  नका. बर्फ  गरम  आहे.

८)  आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक  इ. सरबत जरूर प्या.

९)  सकाळी  ऊठल्यावर  लगेच १ ते २ ग्लास  कोमट  पाणी  प्या.

१०)  प्रत्येक  काम  सावकाशच  करा. 

११)  जेवतेवेळी  मधे  मधे  १/२  वेळा  थोडे  पाणी  प्यावे.

१२)  ऊन्हातून  आल्यावर  गुळ  पाणी  पिणे.

१३)  खडीसाखर  सोबतच  ठेवून  थोडी  थोडी  खाणे.

१४)  जिरेपूड १ चमचा  +  खडीसाखर १ चमचा  व १ ग्लास  ताकातून  रोज पिणे. उष्णता  वाढणार  नाही.

१५)  दुपारच्या  जेवणात  रोज  पांढरा  कांदा  जरूर  खाणे.

१६)  रात्री  झोपण्यापूर्वी  खोबरेल  तेल  तळपायांना  चोळणे  व  बेंबीत  घालणे. तसेच  देशी  गाईचे  तुप  नाकात  लावणे.

१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल  वापरा.


 #  आरोग्य   संदेश  #


पाणी    प्यावे   आवडीने,

आजार  पळवा  सवडीने.

: *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!*


❄ *उष्ण व थंड पदार्थ* ❄


कलिंगड             - थंड

सफरचंद             - थंड

चिकू                     - थंड 

संत्री                     - उष्ण

आंबा                    - उष्ण            

लिंबू                    - थंड

कांदा                    - थंड

आलं/लसूण          - उष्ण

काकडी                 - थंड

बटाटा                   - उष्ण

पालक                   - थंड 

टॉमेटो कच्चा         -  थंड

कारले                   - उष्ण

कोबी                    - थंड 

गाजर                   - थंड 

मुळा                     - थंड

मिरची                   - उष्ण

मका                     - उष्ण

मेथी                     - उष्ण

कोथिंबीर/पुदिना    - थंड

वांगे                      - उष्ण

गवार                  - उष्ण

भेंडी साधी भाजी    -  थंड

बीट                     - थंड 

बडीशेप                 - थंड 

वेलची                   - थंड 

पपई                     - उष्ण

अननस                 - उष्ण 

डाळींब                 - थंड 

ऊसाचा रस बर्फ न घालता               - थंड

नारळ(शहाळ) पाणी - थंड

मध                  - उष्ण

पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर)             - थंड

मीठ                     - थंड 

मूग डाळ               - थंड 

तूर डाळ               - उष्ण

चणा डाळ             - उष्ण 

गुळ                     - उष्ण 

तिळ                    - उष्ण 

शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर - उष्ण 

हळद                 - उष्ण 

चहा                  - उष्ण

कॉफी                - थंड

पनीर                - उष्ण

शेवगा उकडलेला - थंड

ज्वारी                - थंड

बाजरी/नाचणी      -उष्ण

आईस्क्रीम          - उष्ण

श्रीखंड/आम्रखंड  - उष्ण

दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही)  - थंड 

फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण

फ्रिज मधिल पाणी - उष्ण

माठातील पाणी   -   थंड

एरंडेल तेल      - अती थंड

तुळस         - थंड

तुळशीचे बी - उत्तम थंड

सब्जा बी  -  उत्तम थंड

नीरा           - थंड

मनुका      - थंड 

पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण

हॉट ड्रिंक सर्व    - उष्ण

कोल्डरिंग सर्व    - उष्ण 

मास/चिकन/मटण- उष्ण

अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड


*उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .*


_*(

Featured post

Lakshvedhi